भूसंपादन विधेयक
ह्या भूसंपादन विधायकाबद्दल रोज काहीतरी सतत ऐकू येते. काही जण ह्याच्या विरोधात आहेत तर काही ह्याचे समर्थन करत आहेत. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे पण प्रगतीसाठी हे विधेयक फार महत्वाचे आहे. जमिनी द्यायच्या नसल्या तरी द्याव्या लागतील परंतु ह्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमिनी मिळवणे सोपे होईल. फारच गोंधळ आहे. तुमचे काय मत भूसंपादन कायदा हवा का नको????? हवे असल्यास का हवे??? नको असल्यास का नको???
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्हाला काय वाटतं??
भूसंपादन कायदा
धागाकर्त्याने जरा कुठुनतरी
इथे चर्चा करा
भूमी अधिग्रहण कायद्या अंतर्गत
साहेब, तुमचे शहरी भागाततरी घर
माझी ओलिताखालची जमिन...
कुणी जबरदस्ती माझ्या
विद्युत बालक.
काय लाड झाले शेतकऱ्यांचे ज़रा
जुन्या धाग्यावरील प्रतिसाद चिकटवतो आहे.
मेट्रो ३
जात्यात .. सुपात
ती आधीही घेतली जात होतीच.
?
मुद्दा संमतीचा आहे. इतरांच्या
नाही
नाही...
असहमत
मुख्यमंत्र्यांचं मत हे
अनुपराव, एक सांगु का ?
मुद्दा साधा आहे. अनेक लोक
अकाली दल, बिजू जनता दल, अण्णा
म्हणजे सध्यस्थिती मध्ये जर
अगदी खर +१११११
Mono Rail
माझ्या मते ज्यांची शेतजमिन
लोकसभेत झाले संमत
लोकसत्ता मधील लेख डकवत आहे