राज ठाकरेंचा मार्ग चुकिचा नाहि, त्याच हिंदी वाहिन्यांनी केलेल विश्लेशन चुकिच आहे. राज ठाकरेंनि कुणालाहि परत जा अस सांगितलेल नाहि.
आणि जर खरोखरच अस होनार असेल तर इथेहि बरेच परप्रांतिय आहेत, त्यांच काय करायच ते आम्हि ठरवू.
आजच्या लोकसत्ताच्या वृत्तानुसार या कुटुंबीयानी पोलिसांकडे जाण्याऐवजी सरळ वर्तमानपत्राकडे जाण्याचा मार्ग स्विकाराला. माध्यमाना अश्या वार्ताची निकडच असते आणि नकळतच अतिशयोक्त कल्पना उभ्या राहतात.
भारतात कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही प्रातांत अश्या धमकावणीच्या घटना असल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यायला हवी.
अश्या बातम्या आनि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या..
छान मनोरन्जन झाले.
खरेतर हरयाना मधिल लोकान्चा ह्यात काहिही सम्बन्ध नाहि तरीही फुकटची प्रसिद्धि मिळ्वन्याचि टिव्ही वर चमकन्याची
ही सुवर्णसन्धि कोन वाया घालवणार. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त प्रसिद्धी साठिच होतात हे लक्षात घ्या, आणि ह्यात विस्त्वावर
फुन्कर घालण्याचे काम विघ्नसन्तोशि मिडीयावाले करतात. बस बाकि ह्यात काहि अर्थ नाहि.
प्रतिक्रिया
राज
अतिशयोक्त.
राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ