ग्रह फिरले असावेत आता त्यांचे . जर सरकार मला २५ लाख पकडल्याचे २५ हजार देत असेल .. तर मी भ्रष्टाचार्याकडे जाउन किमान ५ लाखाची यशस्वी मागणी करू शकतो ... असे माझे ग्रह मला सांगतात
- ग्रह टारच्युन
वा वा हे मात्र खर हा मराठी माणुस
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
भ्रष्टाचार कमी होणार नाही तर खबर्यांबद्दल माहिती काढून त्यांचाच काटा काढला जाईल (कसली आलीये गोपनियता?).
जे कोणी थोडेफार धाडसी लोक असतील त्यांनाही संपवायचा सरकारी मार्ग आहे हा.
रेवती
अरे, पण काहीतरी केले पाहीजे ना??
सरकारने कुठलीही योजना जाहीर केली की, ती कशी फालतु आहे याचीच चर्चा केली जाते. यातले कच्चे दुवे हेरुन सरकारला सांगा ना, मग तयार होईल फुल प्रूफ प्लॅन :)
प्रत्येक ठीकाणी निराशा वादी सुर बरा नव्हे.
आतच ही बातमी वाचली. शेवटी सरकारी योजना आहे अन् ज्या लोकांनी ह्या माहीतीवर कारवाइ करावी भ्रष्ट अधिकार्यांना शासन करावे ते हेच लोक आहेत. त्यामुळे स्वतः कुणी स्वतःवर कारवाइ करणार नाही. त्यापेक्षा माहीती देनार्याला धमकावने, त्रास देणे , दिलेल्या माहीतीचा दुरुपयोग वगेरे सुरु होण्याची शक्यताच जास्त. वास्तविक भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकांचाच सहभाग महत्वाचा आहे. अडवणुक करनार्या अधिकार्याला "हे तुझे काम आहे .. लाच कसली मागतोस" असे सगळ्यांनीच ठणकावल्यावर हे प्रकार कमी होतील. परंतु या रस्त्यावर अडचणी / त्रास फार आहे. पदोपदी मानहानी , अपमान सहन करण्याची तयारी असु द्यावी लागेल. परंतु अशा योजनेमुळे तरी या मस्तवाल "सरकारी भिकार्यांना" अक्कल यावी हीच अपेक्षा.
सुक्या (बोंबील)
लाच कसली मागता . . . त्यापेक्षा भीक मागा.
प्रतिक्रिया
टाळ्या !!!
भ्रष्टाचा
वा वा हे मात्र
ह्यामुळे
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का??
विरोध
सरकारी योजना आहे ... असे होनारच . .