Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 12/24/2014 - 13:09
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :) अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ... जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ... अहाहा अटलजींचे आणि पंडीत मदन मोहन मालवीय ह्यांचे समस्त (समविचारी)मिपाकरांच्यावतीने अभिनंदन आणि सविनय प्रणाम !! __/\__
  • Log in or register to post comments
  • 4130 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 12/24/2014 - 14:15

Permalink

बाजपाईं बद्दल बोलायचे तर

बाजपाईं बद्दल बोलायचे तर काँग्रेस ला सत्तेवर ठेवण्यात त्यांचा मोठा हात होता.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 12/24/2014 - 14:20

In reply to बाजपाईं बद्दल बोलायचे तर by प्रसाद१९७१

Permalink

अभिनंदन.

या जावईशोधाबद्दल.. नंतर धागकर्त्याला आणि भा.र्.मिळालेल्यांना *i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy:
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 12/24/2014 - 16:57

In reply to अभिनंदन. by नाखु

Permalink

जावईशोध नाही हो हा, विचार

जावईशोध नाही हो हा, विचार करुन बघा तुम्हाला ही पटेल. मुळमुळीत इमेज करुन भाजपला कधीही जास्त मते मिळणार नाहीत ह्याची सोय केली. दुसरे कोणीही असते तर १९९९ साली बहुमत मिळाले असते. आणि ५ वर्ष जो काही कारभार केला तो काँग्रेस पेक्षा काही वेगळा नव्हता. वर प्र.म. सारखा घोटाळेबाज ह्यांचा सारथी. २००४ मधे कोंग्रेस पुन्हा निवडुन येइल ह्याची सोय केली. सोनिया गांधी तयार होई पर्यंत केअरटेकर सरकार चालवले. त्याही पेक्षा बाजपाईंनी २००१ मधे मोदींना जो त्रास दिला आहे तेंव्हापासुन हा माणुस डोक्यात गेलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 12/24/2014 - 18:24

In reply to जावईशोध नाही हो हा, विचार by प्रसाद१९७१

Permalink

भाजपा

भाजपा वाढवण्याचे काम, १९८४च्या २/३ खासदारांपासून ते अगदी अलिकडे सरकार स्थापनेचे काम-त्यातला मुख्य वाटा अडवाणींचा(व अर्थात संघाचा). उत्तम वक्र्त्रुत्वशैली व पॉझेस घेत कविता म्हणणे हे काम वाजपेयींचे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 12/26/2014 - 09:16

In reply to भाजपा by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

अच्छा--

उत्तम वक्र्त्रुत्वशैली व पॉझेस घेत कविता म्हणणे हे काम वाजपेयींचे.
म्हणजे इंदीराजींनी भारताचे शिष्टमंडळाचे प्रमुख आणि विरोधी प़क्षातील एकमेव प्रतिनिधी म्हणून उगीच पाठवले युनोत!! शिवाय "उत्कृष्ठ संसदपटू" हा बहुमान ही उगाच दिला या कवीला !! कदाचीत नरसिंहरावांसारखे(जसे कान्ग्रेस्-ममोने केले) यांना अडगळीत टाकावे असे माई तुमच्या "यांचे" पण मत आहे का??? अवांतर : आज कुठल्या बुवांच्या किर्तनाला जाणार आहात!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on गुरुवार, 12/25/2014 - 21:40

In reply to बाजपाईं बद्दल बोलायचे तर by प्रसाद१९७१

Permalink

सत्येन्द्र दुबे चा गेम

सत्येन्द्र दुबे चा गेम होन्यात पन काहि वाटा आहेच ..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 12/24/2014 - 14:16

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 12/24/2014 - 14:18

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 12/24/2014 - 14:24

Permalink

अभिनंदन!!!!

अभिनंदन!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 12/24/2014 - 14:44

Permalink

अभिनंदन. वाजपेयींना भारतरत्न

अभिनंदन. वाजपेयींना भारतरत्न जाहिर होणार हे तसे ओपन सिक्रेटच होते म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by पा पा on Wed, 12/24/2014 - 16:06

In reply to अभिनंदन. वाजपेयींना भारतरत्न by मृत्युन्जय

Permalink

वाजपेयींना भारतरत्न

अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 12/24/2014 - 16:17

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 12/24/2014 - 16:17

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Wed, 12/24/2014 - 16:17

Permalink

अभिनंदन.

अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Wed, 12/24/2014 - 16:36

Permalink

अभिनंदन

अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 12/24/2014 - 16:46

Permalink

बनारस

बनारस हिंदु विद्यापीठासारखे स्थापन करणारे मदनमोहन मालविय ह्यांना हा पुरस्कार आधीच मिळायला हवा होता. वाजपेयींबद्दल काय बोलणार? राजीवला मिळाला तर ह्यांना भारतरत्न का नको? ह्या प्रश्नावर उत्तर नाही. तेव्हा वाजपेयींचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 12/24/2014 - 17:22

In reply to बनारस by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

राजीवला मिळाला तर ह्यांना

राजीवला मिळाला तर ह्यांना भारतरत्न का नको?
कधी नव्हे ते माईसाहेबांशी सहमत व्हावे लागत आहे , सर्वोच्च सन्मानाचेही ह्या लोकांनी राजकारण करुन टाकले आहे . लिस्टमधील जवळपास सर्वच स्वातंत्र्योत्तर राजकीय नेते आणि त्यांची कारकिर्द विवादास्पद आहे . अशाच प्रकारचे मत विकीपेडीञा वर पहाण्यास मिळते !
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिंकर on Wed, 12/24/2014 - 18:40

Permalink

भारतरत्न वाजपेयींचे अभिनंदन.

भारतरत्न वाजपेयींचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 12/24/2014 - 19:31

Permalink

भारतरत्न

माईसाहेब, जवाहर आणि इंदिरेला भारतरत्न मिळाल्यामुळे राजीवला ते मिळणारच होते. राहुलला मिळणार की राॅबर्टपत्नी प्रियांकाला यावर तुमच्या ह्यांचं काय मत आहे? बाकी वाजपेयीजींचे अभिनंदन. मालवीयजींना पुरस्कार मिळाला हेही चांगले झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/24/2014 - 20:09

Permalink

पूर्वपंतप्रधान श्री अटलबिहारी

पूर्वपंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी आणि पंडीत मदन मोहन मालवीय ह्यांचे अभिनंदन आणि सविनय प्रणाम !!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 12/25/2014 - 21:48

Permalink

सगळे पुरस्कार बंद व्हावेत

सरकारतर्फे जाहिर होणारे सगळे पुरस्कार बंद व्हावेत आणि जनतेचा पैसा वाचवावा. ज्या कोणी महान व्यक्ती आपापले कार्य करुन मोठेपणा सिद्ध करतात ते पुरस्कारांकडे पाहून असे करत नाहि तर ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते म्हणूनच. लहान मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले तर समजण्यासारखे आहे. बाकीच्यांना याची गरज काय ? अवांतर : पुरस्कार जाहिर झालेल्या दोन्हीही व्यक्ती कर्तुत्ववानच होत्या. केवळ त्यांच्या विरोधात हे मत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on गुरुवार, 12/25/2014 - 23:27

In reply to सगळे पुरस्कार बंद व्हावेत by धर्मराजमुटके

Permalink

+१

बाडिस. पुरस्कारांची संख्या खूप वाढलीय. त्यामुळे एखादा पुरस्कार मिळणे ही आता किरकोळ गोष्ट झालीय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com