झकास आहे. उपहासाला अजून धार हवी होती.
उदा.
<<वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.>>
ह्याएवजी,
"वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची , होतकरु तरुण- तरुणींची पिंपं शेजारी मांडली होती.मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून नट, नटी, लेखन काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून 'सिरियल' च्य राशी खाली पडत होत्या"
असं लिहिलं असतं तर उपहासाला अजून धार आली असती का? बघा जरा.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
उपहासाला आणखी धार हवी होती, हे बरोबर.
पण
"वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाची , होतकरु तरुण- तरुणींची पिंपं शेजारी मांडली होती.मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून नट, नटी, लेखन काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून 'सिरियल' च्य राशी खाली पडत होत्या
एवढं स्पष्ट लिहिलं, तर ते बाळबोध वाटतं. वाचकांनी वाचून त्यातून अर्थ काढण्यात मजा आहे. मी तरी तसंच लिहितो.
या देशातल्या कोट्यवधि निरुद्योगी , हाताशी असलेला वेळ कसा आणि कशात घालवावा हे न समजणार्या लोकांनी , विशेषतः स्त्रियांनी फारसा खर्च न करता घरबसल्या कशाने मनोरंजन करून घ्यावे ? असे आपल्याला वाटते. दळण घेणारे जोपर्यंन्त आहेत तोपर्यन्त कुठलातरी गिरणीवाला गिरणी चालूच ठेवेल. लोकांच्या मनोरंजनासाठी नव्हे , जाहिरातींचे पैसे मिळवण्यासाठी गिरणी चालू ठेवावीच लागेल. बहुसंख्य लोक डोक्याने बथ्थडच असतात, आशयघन आणि केवळ ५ टक्के तथाकथित बुद्धीमान लोकांनाच पटणारे आणि पचणारे कार्यक्रम जाहिरातदारांना परवडत नाहीत.
खुसपट
प्रतिक्रिया
झकास आहे.
नाही कपिलराव!
एकटा
एकटा
दळ्ण
मस्तय..