लई भारी काका ... :)
एकच ओळ पण भन्नाट.... तुम्ही रंगात आल्याचा पुरावाच आहे हा... येऊ द्या अजुन :)
बाकी राज ने या लोकांना सळो की पळो करुन सोडले आहे यात शंका नाही ... :D
जय महाराष्ट्र
- सागर
शितल जी,
आता अवघड आहे
पण हे भय्ये लोक इतके पोहचलेले आहेत की चालत/पळत का होईना येतील पण महाराष्ट्रात येतील.
आधीची गोष्ट वेगळी होती. आता "राज" नी या भैय्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. आहे त्यांचेच परत जायचे वांधे झाले आहेत.
आता तरी नवीन भय्या मुंबईत यायचे धाडस करेल असे वाटत नाही... :)
जय महाराष्ट्र
सागर
हे वक्तव्य धक्कादायक आहे.
लालुंसाठी हिंदी भाषिक पट्यात आपणच एक नेते आहोत हे दाखवण्याचे राजकारण असावे असे वाटते.
भाषावादावरून जे रण पेटलं आहे त्याला खतपाणी घालण्याचा हा उद्योग आहे.
अवांतर - 'वर्षा' वर आपण कुठल्या राज्यासाठी काम केले पाहिजे याची जाणिव आता तरी निर्माण होइल का?
- अभिजीत
अभिजीतराव,
अवांतर - 'वर्षा' वर आपण कुठल्या राज्यासाठी काम केले पाहिजे याची जाणिव आता तरी निर्माण होइल का?
"वर्षा" वर कामे होत नाहीत म्हणुन तर "राज"वर्षाव सुरु झालाय नव्हं. त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासाला युपी-बिहारी भूताने झपाटलेलं दिसतय.
साला जो तिथे येतो तो XXX होऊन जातो...
असो, हा टोला आवडला, विलासरावांनी आवर्जून वाचला पाहिजे हा.... :)
जय महाराष्ट्र
सागर
...(मनीम्याऊ) - हे आवडले
नाव इंग्रजीत का दिसते बरे तुमचे?
माझे खाते मधे जावा तिथे संपादन टॅब दिसेल त्यात तुम्हाला हवे ते नाव टईप करा...
मनिम्याऊ हे पण छान वाटतंया :) ... ते ठेवले तरी चालेल, तरी तुम्ही ठरवा ...
जय महाराष्ट्र
सागर
लालूंचे हे एक, उत्तर प्रदेशी मूर्ख जनतेला खुष करणारे, उथळ वक्तव्य आहे. आपण ते उगीचच गांभीर्याने घेऊ नये.
'बरे! कर म्हणावे महाराष्ट्राची रेल्वे बंद.' असे म्हणून दुर्लक्ष्य करावे.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
असल्या बिनडोक, अदूरदर्शी वक्तव्यांची आपण चर्चा करून त्यांना विनाकारण महत्व देणं म्हणजे लालूच्या मूर्खपणाचं एक प्रकारे समर्थनच (validation) होईल, असल्या विधानांची चर्चा आपण करणं हा आपल्या वेळेचा दुरूपयोगच ठरेल, त्यांना अनुल्लेखाने मारणं हीच खरी योग्य प्रतिक्रिया आहे.
त्यांना अनुल्लेखाने मारणं हीच खरी योग्य प्रतिक्रिया आहे.
बहुगुणी सहमत,
पण इथे एक अडचण आहे. हा प्रकार फक्त बुद्धीवाद्यांनाच समजतो.... आणि " भैंस का चारा खानेवाले को" ही गोष्ट समजेल अशी अपेक्षा करणे म्हणजे तो आपल्याच बुद्धीसौंदर्याचा अपमान ठरेल.... :)
त्यांना फक्त ठोकाठोकीची भाषा समजते... आणि आपला "राज" तेच करतोय... :)
मराठी तरवारीचे पाणी यापूर्वीही अनेक वेळा उत्तर भारतीयांनी पूर्वी पाहिले आहे.
आता "राज"नावाच्या धारदार तरवारीनिमित्ताने मराठी मनगटाचे पाणी परत एकदा त्यांना दिसत आहे. एवढेच.....
- सागर
रघु कुल रीत सदा चली आइ, प्रान जाइ पर लौटा ना जाइ! =)) =)) =))
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!
बरोबर आहे, पण त्याने तेथे अतिक्रमण केले नाही... किंबहूना रावणाला मारल्यावर, तो परत अयोध्येचाच राजा झाला...
>> हे भय्ये लोक इतके पोहचलेले आहेत की चालत/पळत का होईना येतील पण महाराष्ट्रात येतील.
त्रिवार सत्य !!!
>>आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!
खरच की!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
रेल्वे प्रवसी व मालमत्ता यांचे नुकसान होणार असेल तर महाराष्ट्रात रेल्वे बंद करु असे लालू म्हणतात.
या न्यायाने आम्ही गेल्या आठवड्यात बिहारमध्ये जे घडताना अनेक वाहिन्यांवर पाहिले त्या रेल्वे तोडफोड व जाळपोळ प्रकरणांमुळे एव्हाना बिहारातली रेल्वे बंद व्हायला हवी होती. यावर लालू महाशय यांची काय प्रतिक्रिया असेल?
लालू या नेत्याला फार माज आला आहे. स्वतः केलेले सर्व घोटाळे पचवल्यामुळे आपल्याला कोणीच काही करु शकत नाही असा त्याचा समज आहे.
पण या जगात अशा अनेक मस्तवाल लोकांची परमेश्वराने जिरवली आहे. तसेच या अहंमन्य नेत्याचेही एक दिवस होणार आहे. १०० अपराध भरत आले आहेत.
लालू आता जास्त नको बोलू. थोडेच दिवस राहीलेत म्हणावं. जास्त बडबड करू नकोस. ह्यापेकक्षा कृती केली असतीस तर बिहारी तरी सुधारले असते आणि मुंबई वाचली असती. रेल्वे काय तुझ्या **ची आहे काय? मुंबईची रेल्वे बंद केलीस तर तु आणि तुच कसा सुधारणार रे?
प्रतिक्रिया