(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वाचने
52688
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
महम्मदाला का सोडलं?
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
महम्मदाला का सोडलं?
In reply to महम्मदाला का सोडलं? by काळा पहाड
बुध्द - भारताला अहिंसेच्या
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
.
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
१. सावर्करवादी कुठे आले? हा
In reply to . by पोटे
बुध्द - भारताला अहिंसेच्या
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
ही समज संपादकीय होती की वैयक्तिक?
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by विलासराव
बरेचदा सांगितले आहे
In reply to ही समज संपादकीय होती की वैयक्तिक? by संजय क्षीरसागर
ओके!
In reply to बरेचदा सांगितले आहे by पैसा
धर्मातल्या, जुन्या
प्रक्षिप्त वगैरे या अशा
In reply to धर्मातल्या, जुन्या by बाळ सप्रे
हो
In reply to प्रक्षिप्त वगैरे या अशा by अनुप ढेरे
बरं झालं राव रामानंद सागरांनी
धाग्यात एका मुख्य मुद्द्याचा
काय तुमची भाषा ?
In reply to धाग्यात एका मुख्य मुद्द्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ वाल्मिकी रामायणात काय आहे
In reply to धाग्यात एका मुख्य मुद्द्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
तीव्र निषेध
पण तसे झाले नाही तर मला
In reply to तीव्र निषेध by विटेकर
लैच एक्स्पेक्ट करता राव
In reply to पण तसे झाले नाही तर मला by बाळ सप्रे
वीटेकर साहेब मी आपल्याशी बराच
In reply to तीव्र निषेध by विटेकर
ज्याचा त्याचा अनुभव मत मर्जी
मिपा वाल्यांनी हा धागा त्वरित
वाचनमात्र