मला माहीत असलेले रामायण
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आत्याबाईला मिशा असत्या तर
मुद्दा मुळात जिंकणारे का
अवांतर
दुर्दैव आहे
ते लक्षात आलं
रामायण आणि महाभारत
ज्या महापुरुषांच्या
म्हणजे काय?
रामायण आणि महाभारत ही भारताची
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची
नवीन लेखकांच्या
>>> आले का नवलेखकांविषयी
क्रिप्टिक ला क्रिप्टिक उत्तर
आयला रामायणाच्या धाग्यावर
प्रक्षिप्त
सीतेप्रती असलेल्या त्याच्या
वध (हत्या ?? )
+१००
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टछान चर्चा
हरे राम !
+१
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)मला तर आश्चर्य वाटतय, की
मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो?मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )अरे तुम्हाला अजून दिसले नाही
नुसत्या काळ्या आणि पांढर्या
प्रक्षिप्त
मला वाटतं की "राजा दशरथाला
हेहेहे!
मला वाटतं, राम पण मोदींसारखाच
.
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो.
वरील चर्चेत प्रभु
.
वरील चर्चेत प्रभु
जे वाईट आहे ते वाईटच
.
शंका
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन
महम्मदाला का सोडलं?
महम्मदाला का सोडलं?
बुध्द - भारताला अहिंसेच्या
.
१. सावर्करवादी कुठे आले? हा
बुध्द - भारताला अहिंसेच्या
ही समज संपादकीय होती की वैयक्तिक?
बरेचदा सांगितले आहे
ओके!
धर्मातल्या, जुन्या