(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वाचने
52688
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी
In reply to सांगणार्यांचीच अहमहमिकाच by अनुप ढेरे
ते म्हणजे नातवाने कुणाला
In reply to आणि लोकही २००० वर्षांपूर्वी by धन्या
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो. by धन्या
रामायण आणि महाभारताला इतिहास
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे
In reply to रामायण आणि महाभारताला इतिहास by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा..!!
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील.याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इएदेव समजण्याऐवजी त्या
In reply to "देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by डॉ सुहास म्हात्रे
पहिला दगड कोणी मारावा याबद्दल
काथ्या नीट कुटला नायतर दोर
ही चर्चा जर योग्य मार्गानं गेली तर नैतिक आणि अनैतिक
मेख अशी आहे की जेते
रामायण हे (माझ्या मते) इतिहास
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
केवळ एवढेच नव्हे तर
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
वल्लीश्री, मी तुझ्याशी सहमत आहे
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या
In reply to वल्लीश्री, मी तुझ्याशी सहमत आहे by संजय क्षीरसागर
वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत
In reply to वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या by प्रचेतस
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
आपल्या मताशी सहमत आहे.
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
काही शंका
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
चिगो, इट्स ऑल अ स्टोरी अँड स्टोरीज आर फॉर चिल्ड्रेन
In reply to काही शंका by चिगो
मेख अशी आहे की जेते इतिहास
मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती
In reply to मेख अशी आहे की जेते इतिहास by काउबॉय
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
अर्थात! आणि त्यांनी कृष्णाला `शकुनीमामा' ठरवला असता.
In reply to कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच by काळा पहाड
.
In reply to अर्थात! आणि त्यांनी कृष्णाला `शकुनीमामा' ठरवला असता. by संजय क्षीरसागर
पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च
In reply to . by पोटे
तो बॉयनं घुसवला आहे!
In reply to पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च by प्रचेतस
संजय अंकल हाच तो दुतोण्डिपणा
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
नाही दादा नाही!
In reply to संजय अंकल हाच तो दुतोण्डिपणा by काउबॉय
आत्याबाईला मिशा असत्या तर
In reply to नाही दादा नाही! by संजय क्षीरसागर
मुद्दा मुळात जिंकणारे का
In reply to आत्याबाईला मिशा असत्या तर by प्यारे१
अवांतर
दुर्दैव आहे
In reply to अवांतर by पैसा
ते लक्षात आलं
In reply to दुर्दैव आहे by काउबॉय
रामायण आणि महाभारत
ज्या महापुरुषांच्या
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
म्हणजे काय?
In reply to ज्या महापुरुषांच्या by बाळ सप्रे
रामायण आणि महाभारत ही भारताची
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची
In reply to रामायण आणि महाभारत ही भारताची by सुहास..
नवीन लेखकांच्या
In reply to >>> त्या पुलंच्या डायलॉग ची by प्यारे१
>>> आले का नवलेखकांविषयी
In reply to नवीन लेखकांच्या by सुहास..
क्रिप्टिक ला क्रिप्टिक उत्तर
In reply to >>> आले का नवलेखकांविषयी by प्यारे१
आयला रामायणाच्या धाग्यावर
प्रक्षिप्त
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
सीतेप्रती असलेल्या त्याच्या
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
वध (हत्या ?? )
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
+१००
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टछान चर्चा
हरे राम !
+१
In reply to हरे राम ! by सस्नेह
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं
In reply to +१ by कवितानागेश
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)मला तर आश्चर्य वाटतय, की
In reply to +१ by कवितानागेश
मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो?मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )अरे तुम्हाला अजून दिसले नाही
In reply to हरे राम ! by सस्नेह
नुसत्या काळ्या आणि पांढर्या
प्रक्षिप्त
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
मला वाटतं की "राजा दशरथाला
In reply to प्रक्षिप्त by पैसा
हेहेहे!
In reply to मला वाटतं की "राजा दशरथाला by कवितानागेश
मला वाटतं, राम पण मोदींसारखाच
In reply to हेहेहे! by पैसा
.
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो.
In reply to हा मुद्दा जरी राळ उडवायच्या by काळा पहाड
वरील चर्चेत प्रभु
.
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
वरील चर्चेत प्रभु
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
जे वाईट आहे ते वाईटच
In reply to वरील चर्चेत प्रभु by विजुभाऊ
.
In reply to जे वाईट आहे ते वाईटच by प्रसाद गोडबोले
शंका
In reply to . by पोटे
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले