भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी
१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान".
२. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला.
३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले.
४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या.
५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका
ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे.
६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट
आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे.
७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३
मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे.
८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले.
तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे.
९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्यात जन्माला आली.
१०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.
प्रतिक्रिया
चांगली माहिती.
>>>९. नौकावाहन आणि नौकापरिवहन
इथे गमभन वापरुन ज्ञानदेव हा
अहो,
सापशिडी : वर्ल्ड्कप होईन जाउ द्या !
७ व्या शतकात का ७०० व्या
हेच..
हीरे माहिती बरोबर आहे,