"जगात भरलेला सर्व आनंद दुसर्याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे."
हा नेहमीचा परोपकाराचा धडा आहे. हे लेखाचे सार असेल तर हकनाक क्लिष्टता आली आहे असे मला वाटते.
याचा प्रतिवाद केलेला लिहिले असते तर मजा आली असती.
शिवाय उपरोक्त सार मला(तरी) पटले नाही. रा. न.
समजायला कठीण गेले.
तुम्ही मिसळपाव वर छापलेली प्रत्येक ओळ वाचता असे दिसते. आम्ही लेखक बघून ठरवतो. या लेखाच्या प्रतिसाद संख्येवरुन लक्षात आलं नाही का तुमच्या?
अवांतरः आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय (तेही चुकुन पान उघडले म्हणून) :) (ह. घ्या.)
रामपुरीजी,
खरं आहे आपलं म्हणणं.लेखक बघून ठरविल्यामुळे,माझ्या ह्या लेखाची आतापर्यंत १४० वाचने झाली आहेत.माझ्या सारखा लेखक आपल्या मर्जीत न आल्याने मी कदाचीत लेख लिहायला अपूरा पडत असेन.लेखक म्हणून आपल्या मर्जीत येण्यासाठी आणि आपण माझे लेख वाचावेत म्हणून मी जास्त प्रतिक्रिया येतील असे लेख लिहिण्याचा प्रयत्न करीन.
"सरशी तिथे पारशी" ही म्हण आठवली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
कठीण
कठीण????
"सरशी तिथे पारशी"