श्रीमद्व्भगवगीतेत श्रीकृष्णाने "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचार वाढतील तेव्हा तेव्हा मी पुन्हा जन्म घेऊन त्यांचा संहार करेन" अशा अर्थाचे वचन दिले आहे. श्रीमद्भगवतगीता हा हिंदुंचा एक पवित्र धर्मग्रंथ असल्याने त्यातील प्रत्येक शब्द हा मंत्रस्वरुप आणि सत्य मानला जातो. असं असताना आज जगात सर्वत्र प्रचंड अत्याचार, दहशतवाद बोकाळलेला असताना अजुनहि श्रीकृष्णाला ( विष्णु) अवतार घ्यावा असं वाटत नाहीये का?
शक्यता----
१) "हे तर काहीच नाही अजुन खुप काही घडुन जेव्हा सगळं संपायच्या मार्गावर असेल तेव्हाच मी जन्म घेईन" असं तर त्याने ठरविलेलं नसेल ना????
२) त्याने आता " उगाच बोललो आता काय करावे बरं?" असा विचार केला असेल का?
३) की "संभवामी युगे युगे" म्हणजे आपल्यातीलच कोणाला स्वत:मधले परमेश्वरी अस्तित्व कळुन तोच पेटुन उठेल आणि या सगळ्या अधर्माचा-अत्याचाराचा संहार करेल...हे अपेक्षित आहे का?
४) तुमचा गीतेवर विश्वास असला तरी या विधानावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
वाचने
4093
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाच प्रश्न
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही...
संभवामी युगे युगे
.
३) आणि ४)