मंडळी,
ही बातमी वाचून थोडे आश्चर्यच वाटले. हीच कल्पना मुंबईच्या आयायटीने काही महिन्यांपूर्वीच मांडली आहे आणि त्यांची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे. गुगलच्या या उपक्रमाशी मुंबई आयायटीची कल्पना तंतोतंत १००% जुळणारी नसली तरी बहुतांशी (८०-९० टक्के) जुळणारी आहे.
येत्या ५० वर्षात जग बदलू शकणार्या १० कल्पना शोधून काढण्यासाठी आयायटीने हा उपक्रम आयोजिला आहे, ज्याची घोषणा ९ मे २००८ रोजी झाली.
जिज्ञासूंनी खालील लिंक्स् वर पडताळून पहावे.
http://10greatideas.iitb.ac.in/10gi/loginIndex.do
http://www.expressindia.com/latest-news/IIT-Mumbai-asks-for-ideas-to-change-the-world/307432/
- दिपोटी
प्रतिक्रिया
संकल्पना
आयायटी