दु:ख येता झेपाउनी उरी
अश्रु नयनातुनी येनारच
कठोर असले काळीज कितीही
एखादया वाराला ते भीनारच
जव हळवा वीचार रुतेल आंतरी
अधुन मधुन तो कळ देनारच
जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी
एक वीचार दूर गावी न्हेनारच
तळपती आठवाची आग जागेपनी
आगीत लपेटून घेनारच
| लेखनविषय: |
|---|
वाचने
761
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)