सामंत काका,
खरोखर मोलाचे विचार. माझ्या आई-वडिलांना कुठे जायचे असल्यास कितीही आग्रह केला तरी ते AC चे तिकीट काढायला नेहमीच नाही म्हणतात. ते पैसे तुम्हाला कामी येतील, हा त्यामागचा विचार.
"ते वयस्कर झाले याचा अर्थ परत त्यांनी आपले सर्वस्व देऊन नातवन्डासाठी पण त्याग करत रहावं काय?त्याना पण इच्छा आहेत.त्यांची पण काळजी घेतली पाहिजे."
अगदी खरे....
सुंदर विचार आणि त्यांची पध्दतशीर मांडणी आवडली.
- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)
शिवा जमदाडेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपले आईवडील सुद्धा तसेच ग्रेट आहेत.आणि आपण पण त्यांच्यावर तसच प्रेम करता.दोघांना आनंद होईल असं करावं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
आवडले
आभार