नमस्कार मंडळी,
आपल्याकडे वारांना खुप महत्व आहे किंबहुना आपण प्रत्येक वार हा त्या त्या देवाचा म्हणुन मानतो. उदा. सोमवार शंकराचा, मंगळवार बाप्पाचा, गुरवार साईबाबांचा, शनिवार मारुतिचा ई. तर प्रत्येक देवांसठिचे हे वार कोणी ठरवले? त्याच्यामागे काहि शात्रिय कारण आहे का? तसं ह्या वारांची अडचण अशी नाहि (माझ्याबातीत) पण असं पाहिलय कि नॉनव्हेज खाणारे शक्यतो फक्त बुधवार आणि रविवारी खातात.
माझ्यापासुन सुरवात करायची झाल्यास मी काहि पट्टिचा नॉनव्हेज खाणारा नाहि. म्हणजे रोज ताटात मासळिचा तुकडा, चिकन किमानपक्षी ऑम्लेट्/उकडलेलं अंड हवचं असा काहि आग्रह नसतो. कधीतरी चेंज म्हणुन आम्हि आपलं नॉनव्हेज खातो. कदाचीत असं असल्यामुळे माझा मंगळवारचा उपास सोडला तर मी ईतर कोणत्याहि दिवशी नॉनव्हेज खाउ शकतो.
तर तुम्हि नॉनव्हेज खाताना हे वार पाळता/बघता का? आपल्या प्रतिक्रिया / व्हेजवाल्यांचीहि मत जाणुन घायला आवडेल.
वाचने
19860
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
वार?? अजिबात नाही.....जेव्हा
ल्हानपणी एकदा घरी आई नसताना,
आजवर कुठलाच उपास / वार वगैरे
जियो और जीने दो
घरात खाताना तारीख वार वेळ
मुळात नास्तिक असल्याने,