Skip to main content

समुद्रमंथन

लेखक तिमा यांनी रविवार, 07/09/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?

वाचने 3392
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

प्रश्न आवडला! :)

अशा परिस्थितीत तुम्ही काही करण्याआधी/ऐवजी सदर भगिनीच युतीने तुमचे काही करण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा जपून! (पोहता येते ना?)

इथे तुम्हीचा अर्थ पुरूष असा असल्यासारखे वाटले. ;) असो, मुलायम, लालू, अमरसिंह, अडवाणी, राणे, देशमुख, थोरले बच्चन (धाकटेही आले तरी हरकत नाही), अबू आझमी वगैरे वगैरे आणि वगैरेंना (अरे बापरे! बोटीचा आकार केवढा प्रचंड ठेवावा लागेल) एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा मला मिळाला तर मी जे करेन तेच बहुधा इतरही करतील. आणि हो! मला पोहताही येते. :D

In reply to by प्रियाली

हे बाकी भारी! मी पण तुझ्याचसारखा विचार करत होते, आणि तू माझं टायपायचं कामही कमी केलंस! :-) मला पोहोता नाही येत पण तरी चालेल... तू असशीलच ना तिथे शिकवायला! ;-) छोटी/अदिती

आणि हो! मला पोहताही येते. हे हे हे हे हे !!!!!!!!!!!!!!!!!!! सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

२०० म्हशींमधे रेडा जे करेल तेच आम्ही करु काहि प्रोब्लेम?

वरिल यादीत एकही मराठी नाही म्हणुन राज कारण्...............करु