पाण्याची परवड ......बापुंची धुलवड
लाखो लिटर पाणी वाया गेले आज. का तर धुळवड खेळायला …
जे स्वतःला संत म्हणून घेतात तेच जर असे वागले तर सामान्य आणि त्यांच्या शिष्यानी काय करायचे?
ह्या आधी कधीच असे ऐकले नाही. हा सगळा एक publicity stunt वाटतोय. अंधश्रद्धाला पण हे लोक खात पाणी घालत आहेत . का ह्या मागे पण काहि राजकीय षड्यन्त्र आहे? तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापू ला पकडून रोजगार हमी च्या
बापू कसला डोंबलाचा संत!
पाण्याची नासाडी पहिली..
बापुने आता आमच्या ऑफीसच्या
शिमगा
समाजाचेच मानसिक वय ८-१० वर्ष असेल तर बापू चा काय दोष?
+१
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले
प्रसाद १९७१ शी सहमत आहे.
अशा परिस्थिती मध्ये जर कोणी
'एकच फाईट वातावरण टाइट'
+१११११११११११११११११.
आज आंघोळ १० लिटर पाण्यात
ओल्या बांबुचे फटके द्या
आसाराम बापुने अपव्यय केलाय हे
पूर्ण सहमत
नाण्याची आणखी एक बाजू
नाण्याची आणखी एक बाजू
जलवाहिन्या फोडून त्यातील पाणी
हे आसाराम बापु तेच ना ज्यांचे
जेव्हा अन्न-पाण्याचे
सहमत आहे. तसेही पाणी संपलं की
अनेक विद्वान म्हणतात की
मानसिक रुग्ण
अगदी निव्वळ मुर्खपणा
बापूंची रंगपंचमी चुकीचीच आहे
+१
बॉटल बंद पाणी पिणे हे आज काल
क्रिकेटच्या अनेक स्पर्धा याच
तसेच अमेरिकन कोला बनावणारी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelजे लोक बॉट्ल्ड वॉटर ( मराठीत
इथे एक गोष्ट आपण दुलक्षित
एक सूचना
याच्या च्यात थोडा बदल करून
अशा ढोंगी लोकांना ताळ्यावर
.