केवळ २०० रुपयात स्वतःच लग्न करणारा ग्रामीण भागातील सुशिक्षीत तरुण, मुंबई मारेथोन मध्ये यश मिळवणारी एका सामान्य शेतकर्याची मुलगी, प्रतिकूल आर्थिक परस्तीतीत C A होणारी ग्रामीण युवती, विकालान्गांसाठी कार्यरत असणाऱ्या पाचोरा गावातील मुली, या व अश्या अनेक रिअल हिरोंना सकाळ ने लोकांसमोर आणले. परंतु टीवी, नेट सारखी इलेक्ट्रोनिक माध्यमे या लोकांना प्रसिद्धी देउन समाजात एक आशावादी विचार प्रवाह निर्माण करण्यात मागे राहतात. पाण्या काळी संपन्न झालेला विवाह, हेलीकॉप्तोर मधून वराच विवाह साठी आगमन, सोन्याचा सदरा, खून, बलात्कार, घोटाळे, अश्या घटनां वर focus ठेवणे, चर्चा सत्र बोलावणे, त्यात होणारी भांडणे प्रसारित करणे या बरोबरच काही आशादायक घटना समाजात घडतात त्यालाही योग्य प्रसिधी देणे हे या माध्यमांचे कर्तय्व आहे असे वाटते म्हणून हा धागा इथे चर्चे साठी घ्यावा वाटतो म्हणून हा लेख प्रपंच.
वाचने
1484
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रामाणिक
One problem at a time!
दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचे
अहो जर हिरों रिअल आहे तर
In reply to दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचे by नानबा
@हिरों रिअल आहे तर प्रसिध्दी
In reply to अहो जर हिरों रिअल आहे तर by अग्निकोल्हा
रिअल हिरोंना प्रसिद्धी देणे
In reply to अहो जर हिरों रिअल आहे तर by अग्निकोल्हा
मधमे...
सकाळ सोडुन बोला राव