भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला व त्याचे भारतातील प्रमु़ख श्री.राज जैन म्हणतात की त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होणार आहे,सर्व कंपन्या या फायद्यासाठी काढ्लेल्या असतात हे खरे,परंतु मला असे वाट्ते की त्यामुळे परदेशातील वालमार्ट भारतात आले की जैन यांच्या भारती टेलीकौम कंपनी सारखे अगरवाल मार्ट होणार व भारताचे चलन व फायदा परदेश वासियांना होणार आहे,तुमची प्रतिक्रिया यावर काय असेल--
वाचने
2852
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा, इतक्यात सुरू?
अगरवाल मार्ट
श्या !
ळॉळ. हल्कत.
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
मी काय म्हणतो
अगरवाल