वळू, विहीर, देऊळ अशा अति उत्कृष्ट कलाकृतींनंतर
गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आपल्यासाठी घेऊन आले आहेत
चित्रपट 'मसाला'.
वळू, विहीर, देऊळ या चित्रपटांनी मराठी रसिकांना मनमुराद आनंद दिला आहे.
विशेषतः गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी , अमृता सुभाष या टीमचे कौतुक
यासाठी की त्यांनी मराठीमधे उत्तम अशा ग्रामीण चित्राची मालिका पुन्हा सुरू केली.
त्यांची अचाट गुणवत्ता पाहूनच कधी अमिताभ बच्चन कधी सुभाष घई
असे लोक उमेश गिरीशच्या मागे उभे राहीले.
असो
जाता जाता सांगतो याचा दिग्दर्शक आहे संदेश कुलकर्णी.
'सखाराम बाइंडर' चे दिग्दर्शन
'माकडाच्या हाती शांपेन' मधील अप्रतिम रोल संदेशच्या नावावर आहे .
त्यामुळे संदेश कुलकर्णीचे दिग्दर्शन ही 'मसाला'ची एक सर्वात मोठीच जमेची बाजू असणार आहे.
तर करुया चर्चा मसाल्याची......
वाचने
4318
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
चला सुरुवात तर छान झाली
अगदी.
In reply to चला सुरुवात तर छान झाली by आशु जोग
मनापासून धन्यवाद
आमचेही! अवांतरः च्यायला! मला
In reply to मनापासून धन्यवाद by स्पा
कै च्या कै
In reply to आमचेही! अवांतरः च्यायला! मला by बिपिन कार्यकर्ते
अगदी आश्चर्यकारकरीत्या हा
@मसाल्याचे कथा-पटकथा-संवाद
In reply to अगदी आश्चर्यकारकरीत्या हा by हसरी
विस्तार
वळू, विहीर, देऊळ अशा अति
अशा
खटकलेली गोष्ट
हा मुद्दा बरोबरच आहे
In reply to खटकलेली गोष्ट by सर्वसाक्षी
निदान कौतुक तरी करु नये.>> का
अमृता सुभाष