दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेटमधल्या एका डोके फिरलेल्या माने नामक एका एस टी बस ड्रायवरने तलवार चालवतात तशी बस चालवून अनेक लोकांना ठार वा जखमी केले. आता त्यावर बरीच चर्चा होईल.
पण हा प्रकार थांबवता आला असता का? एस टी किल्लीशिवाय सुरू होणार नाही असे धोरण अमलात आणणे. मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय आला तर अशा चालकांना उपचाराकरता पाठवणे असे काही करता येईल का जेणे करुन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत?
एखादा अतिरेकी ह्यापासून स्फूर्ति घेऊन असेच किंवा याहून विध्वंसक काही करु शकेल.
ह्या चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करता येईल का व कोर्टात असा आरोप टिकेल का?
बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.
तुम्हाला काय वाटते?
वाचने
4052
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी
??
In reply to झालेली घटना अत्यंत दुर्दैवी by पुष्करिणी
दु:ख्ख्द घटना
बातमी ऐकल्यानंतर काळजाने ठाव
मानसिक रोगांबाबत भारतात जो
In reply to बातमी ऐकल्यानंतर काळजाने ठाव by शुचि
तुमचं म्हणणं चुकीचं आहे.
In reply to मानसिक रोगांबाबत भारतात जो by प्रचेतस
दुर्दैवी
<<एस्टी महांडळानेदेखिल ह्या
In reply to दुर्दैवी by सुनील
या कारणानं झाली नाही तर
In reply to <<एस्टी महांडळानेदेखिल ह्या by शिल्पा ब
झाला प्रकार फारच दुर्दैवी
सहमत
या म्रुत्यूनाट्यात मरण
भयानक...
मृतांना
या धाडसी वीरांचं योग्य कौतुक होणार का?
लोकं कौतुक करोत वा ना
In reply to या धाडसी वीरांचं योग्य कौतुक होणार का? by बहुगुणी
+१ हॅट्स ऑफ टू देम .
In reply to लोकं कौतुक करोत वा ना by गणपा
+२ १००% हेच म्हणेन. रीअल
In reply to +१ हॅट्स ऑफ टू देम . by पुष्करिणी
+३ अगदी अगदी
In reply to +२ १००% हेच म्हणेन. रीअल by शिल्पा ब
सलाम!
ही बातमी वाचल्यापासून काय
घटना खुपच भयानक...
आज "आजचा सवाल" मधे अभ्यंकर