सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
युपीए सत्तेवर राहील म्हणून ० . ३८ पैसे तर युपीए सत्तेवर राहणार नाही यासाठी २.९० पैसे असा भाव सध्या बाजारात सुरू आहे. याव्यतिरिक्त २७२ मतांसाठी ०.३८ पैसे , २७३ मतांसाठी ० . ५० पैसे , २७४ मतांसाठी ० . ८० पैसे भाव सुरू आहे.
सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.
- रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
- स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा
वाचने
4232
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजा आहे
दहा लाख?
In reply to मजा आहे by धनंजय
लाख अन कोटी!!!
In reply to दहा लाख? by विकास
चपखल!
In reply to लाख अन कोटी!!! by धनंजय
पोरखेळ
काही गोष्टी
भाववाढ इथे
शुध्द नालयकपणा आणि सत्तेची हाव
सत्तेची हाव..हेच खरं
खालील
हेच...
In reply to खालील by विसोबा खेचर