उदय, किती छान लिहिले आहेस? अप्रतिम. तुझ्या लेखातल्या बहुतेक सर्व व्यक्ति मला चांगल्या आणि जवळून माहिती असल्याने अजून वाचनिय झाला लेख. आपल्या त्या वेळच्या गोरेगावात खरोखर वातावरण किती वेगळे होते ना? काही फारच थोर थोर मंडळी अगदी साधेपणाने वावरताना बघितली आहेत. हॅट्स ऑफ...
((बहुतेक) सरवटे मावशींचा शेजारी) बिपिन.
वा मस्त
गुरुपौर्णिमेनिमित्त लिहीलेला लेख आवडला . आपल्याला घडवण्यात ज्यांचा हातभार लागला आहे त्यांचे यानिमित्याने स्मरण करणे अत्यंत स्तुत्य.
आज ऑफीस मधे बसुन अरामात एक्स्पोर्ट मार्केटिंग चे काम करत असताना
आठवतात ते उमेदीच्या काळात केलेले मार्केटिंग. यातुन मिळणारे अनुभव ही आपल्याला खुप काही शिकवुन जातात.
दारावर विक्रिसाठी येणारे सेल्समन, लोकल मधे माल विकणारी मुले , त्यांच्यातील चिकाटी, नकार पचवण्याची ताकत, जिद्द हे गुण शिकण्यासारखे.
अमोल
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
उदय..ह्या सगळ्या मदत करणार्यांची आठवण ठेवणे आणि त्यांचे स्मरण करणे हा खरच सुंदर उपक्रम
तुमच्या आईची आणि तुमची जीद्द ही वाखणण्याजोगी आहे.
हेच म्हणते...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सप्रे नावाच्या एक बाई पुरणपोळ्या करत असे आठवते परंतु पुढले काही आठवत नाही. हेमंत लेले हे नाव ऐकल्यासारखे वाटते पण नेमके आठवत नाही. नाईकवाडीतल्या केतकरसरांबद्दलही ऐकले आहे. प. बा. सामंत आणि कुसुमताईंबद्दल पुढे काही सांगायलाच नको.
असो, लेख अतिशय आवडला. आपल्या मातोश्रींची धूसर मूर्ती डोळ्यासमोर येते आहे, पण चेहरा नेमका आठवत नाही. त्याहीपेक्षा त्यांच्या पुरणपोळ्या आठवतात. माझ्या आईने कधी घेतल्या नसाव्यात परंतु गोरेगावात इतरांच्या घरी काही कार्यक्रमांना, सणासुदीला खाल्लेल्या आठवतात.
प्रियाली जी,
आई अजूनही पुरणपोळ्या करते , माझी आई म्हणून नाही सांगत पण खरोखरच आईच्या हातच्या पुरणपोळ्या ज्यांनी खाल्ल्या ते सांगतात "अशी दुसरी नाही!"एक लहान मुलगा त्यच्या आईला एकदा म्हणाला,"आई, यावेळी तू दुसरीकडून आणल्या आहेस पुरणपोळ्या , सप्रेंच्या पुरणपोळ्या ओठांनी खाता येतात !" या मुलाचे वय होते त्यावेळी ४ वर्षे ! तो अजूनही येतो ! अंधेरीला रहातात .....
केतकर सर हे माझे श्रध्दास्थान आहे !
सामंत लोकांबध्दल लेखात लिहिले आहेच , मला समस्त सामंत लोकांबध्दल नितांत आदर आहे ! यात डॉ.जगदीश सामंत , डॉ.अश्विन सामंत (हा मला १ वर्ष पार्ले कॉलेज्मधे जूनियर , पण एकदम मस्त मुलगा !)......
तरी जागेअभावी किती नावे लिहिली गेली नाहीत , त्यांचा मी आजन्म ऋणी राहीन !
उदय सप्रेम
प्रियाली जी,
तुम्हाला डॉ.अश्विन सामंत १ वर्ष पार्ले कॉलेजला जूनियर असेल तर तुम्ही पार्ले कॉलेजला माझ्याच बॅचच्या आहात असे दिसते - १९८२.तुमचे आताचे नाव काय आणि पूर्वाश्रमींचे नाव काय्?मी एफ डिविजनला होतो.म्हणजे धनंजय जोशी, पारिजात चितळे, ह्या मुलांच्या डिव्हिजन ला.
असो, सामंत लोकांशी आमचा कित्येक वर्ष जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.
तुम्ही गोरेगांवात कुठे रहात होतात किंवा रहाता?माझे हेड ऑफिस (आई) अजूनही गोरेगांवातच आहे आणि ब्रँच ऑफिस ठाणे (मी रहातो) आणि मार्केटिंग ऑफिस बोरिवली येथे आहे (जेथून जावयाचे फुकट मार्केटिंग होते .....).....
उदय सप्रेम
अगदी मनापासून लेखन करता. असं वाटतं की, हा लेख नसून आपण समोर बसून सांगताहात. छान ... आवडला लेख. आपल्याला गुरूस्थानी असणार्यांच्या चरणी माझाही नमस्कार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
सुंदर..
असेच म्हणतो
छान आहे
खूपच सुन्दर......
हृदयस्पर्शी...
वा !
खुपच सुदर लिहिले आहे.
+१
सुंदर
खूप सुंदर
अ.भि.गोरेगावकरचे का तुम्ही?
मी सन्मित्र मंडल विद्यामंदीर चा १९८० ची बॅच
मला वाटतं
पार्ले कॉलेज
छान
सुंदर लेखन
सुंदर
आपण..