✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुकटची फौजदारी

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 07/15/2008 - 12:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3456 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

व
विद्याधर३१ Tue, 07/15/2008 - 18:54 नवीन

अमंळ विचार करायला लावणारा लेख

खरच या उंदीर शर्यातीत (Rat Race) आपण मुलांचे किती नुकसान करअतो याची गणतीच नाही. सध्या आय. टी.ची चलती म्हणून जो तो उठतो तो कॉम्पुटर इंजीनीअर होणार असे म्हणतो. सध्या मात्र वैद्यकीय अभ्यसक्रमापेक्षा अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा (पालकांचा?) ओढा वाढता दिसत आहे. इतर काही पर्यायांवर चर्चा झाल्यास मार्गदर्शक ठरेल. आपला (उत्सुक) विद्याधर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 19:06 नवीन

विचार करायला लावणारा लेख.

माझ्याकडून जमेल तेव्हढे मी करेन. माझ्या मुलाला अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेला मला पहायचा नाहिये. त्याला जे हवे तेच तो करेल... १००%. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 21:49 नवीन

ह्म्म आहे खरं चक्रावून टाकणारं सगळं!

आपणच अपेक्षा आणि गैरसमजुती वाढवून ठेवतो डोळे झापडबंड करुन पळत राहतो, उरस्फोड होईपर्यंत आणि तोंडाला फेस आला तरी पाण्याचा थेंबही मिळत नाही कारण अनैसर्गिक स्पर्धेने सगळा तळ ढवळून टाकल्यामुळे चवदार तळे खारट झालेले असते, कायमचं! उपाय? स्वतःचं तळं स्वतः शोधा नाहीतर स्वतः खोदा! (तळं खोदण्यात मग्न असलेला) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 23:28 नवीन

खरी परिस्थिती............

शब्द न शब्द पट्लाय तुमचा.............. यासाठी सरकारी यंत्रणेतुनही पाउले उचलली गेली पाहिजेत............
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Tue, 07/15/2008 - 23:44 नवीन

विनायकजी, ...पदर मोड करून माझा एक कार्यक्रम मी करतो...

बोरिवली परिसरात, हा कार्यक्रम नजीकच्या काळात करित असाल तर, आमच्या पाल्याला तेथे आम्ही नक्की घेउन येऊ. कृपया आम्हांस कळवा. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/16/2008 - 08:55 नवीन

तुमचा उपक्रम स्त्रुत आहे.

खरच जे विद्यार्थी १० वी १२ च्या परिक्षेत ९०% मार्क मिळवतात तेच आयुष्यात यशस्वी होता आणी माझा मुलगा/मुलगी इतके मार्क मिळवेल च ह्या त्याच्या अपेक्षाच्या ओझ्याने किती विद्यार्थी आपले मन नसताना फक्त इजि. /मेडिकल ला जायचे आहे म्हणुन फाट्या टाकतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 11:05 नवीन

माहिती..

चर्चाप्रस्ताव व प्रतिसाद वाचून चांगली माहिती मिळत आहे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा