रक्तपुष्पे सुपूजितम!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9925083.cms
नाशिकमधे एका सार्वजनिक गणेशोत्सवात डी.जे.चा (म्हणजे काय?) मोठा आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या प्राचार्याला बेदम मारहाण केली आणि त्यात त्या बिचार्या माणसाने जीव गमावला.
जिला विद्येची देवता मानतात तिच्या नावाने उत्सव करायचा त्यात असला गोंगाट करायचा आणि तो कमी करायला जाणार्या विद्यार्जनात मदत करणार्या माणसाचा जीव घ्यायचा. इतका भीषण उपरोध कल्पनेतही सुचणार नाही.
खरोखर आता सार्वजनिक गणेशोत्सव बंदच करावा की काय असे वाटू लागले आहे. आज टिळक जिवंत असते तर "हेची काय फळ मम तपाला?" असे नक्की म्हणाले असते.
गणेशोत्सव हा गल्ली गल्लीत साजरा होणारा भ्रष्टाचारोत्सव बनला आहे.
अण्णा, जरा मनावर घ्या.
प्रतिक्रिया
गल्ली-गल्लीत गणपतीला वेठीस
एका बाजूला उत्सवाला वाईट
काहीतरीच काय?
हॅलोवीन हा एकच रस्त्यावर येऊन
का बरे?
+१ आमच्या गावात ३ दिवस
+१ आमच्या इथे पण भरपूर उत्सव
सुंदर प्रतिसाद !!!
शुचितै, आमच्या इथे तर
लो. टिळकजी पुन्हा जन्माला या
विषण्ण
सहमत!!!
.......गणेशमंडळांना दमडीचीही
उपाय
नै तर काय मेलं !
एक उपाय !!
अतिशय खिन्न झाले बातमी वाचुन.
वेगळीच माहिती
म टा
म टा
सध्या वाहनांचे बरेच अपघात
+१
+१
या देशात
भारत माता की जय !
अगदी बरोबर
घटना व गणेशोत्सव
बातमी
स्वगत
अतिशय सुन्दर