काल महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. आजच्या ईकॉनॉमिक टाईम्सच्या मुंबई आवृत्तीत , पहील्या पानावर ह्या बातमीचा कुठेही , अगदी दोन ओळींचा देखील उल्लेख नाही. केंद्रिय अर्थसंकल्पाच्या बातम्या भरभरुन छापणार्या ह्या वृत्तपत्राला , महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प ही पहील्यापानावर न छापण्याइतकी बिनमहत्वाची घटना वाटावी ? तेही महाराष्ट्राच्या राजधानीच्या अवृत्तीत ?
हा नक्कीच खोडसाळपणा वाटतो , आर्थिक घडामोडिना वाहीलेल्या वृत्तपत्राने ह्या मोठ्या घडामोडिला महत्व न देण्याचे (पहील्या पानावर न छापता इतरत्र छापुन) दुसरे कारण काय
वाचने
1714
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणजे
:)
तुम्ही पंतप्रधानांना एक पत्र
दारवा महाग केल्याच्या
या स्टँडचे खंबीर समर्थन, ५०
In reply to दारवा महाग केल्याच्या by ५० फक्त
वर्तमान पत्राचा जाहीर णीषेध