Skip to main content

फक्त मिसळपावमुळे

लेखक अनिल आपटे यांनी गुरुवार, 10/02/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त मिसळपावमुळे आम्हाला लिहायला उत्साह येतो आम्हाला नवीन माहिती मिळते आम्ही निसर्गाची विविध रूपे पाहतो एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो फक्त मिसळपावमुळेच अनिल आपटे
लेखनविषय:

वाचने 2188
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अगदी बरोबर!!!! मलाही असेच वाटते .

फक्त मिसळपावमुळेच अनिल आपटे
वा , शेवटचे कडवे अप्रतिम आवडले :) दोन पावलं पुढे जाऊन् मी तर म्हणेन , आज मी जो धडधाकट पणे जिवंत आहे तो मिसळपाव मुळेच. . नाही तर जगण्यात काही राम उरला नव्हता राव :) - डो.के. आपटे

In reply to by टारझन

नाही तर जगण्यात काही राम उरला नव्हता राव
मग आता सिता आनं राम, दोघेही उरले आहेत काय ?

In reply to by टारझन

मस्त .. शेवट पाहुन जुनी आठवण आली. अवांतर : अश्याच शेवटच्या दोन ओळींची एक आठवण .. माझा मित्र दिपक याचा वाढदिवस असताना .. अतुल मुळे यांनी एक मोठ्यी कविता केली होती. दिपक च्या कवितेतील 'अब ब' हे शब्द घेवुन त्यांनी प्रत्येक पहिया ऑळीत अब ब दिपक मोठा झाला असे लिहुन दूसर्या ओळीत इतर गोष्टी लिहिल्या होत्या. अब ब दिपक मोठा झाला अतुल मुळे असा शेवट केला होता... आमच्या योग्या ने पण असेच शेवटच्या २ ओळी आवडल्या असे सांगितले होते.

+1 पण फारच छोटं लिहलय.. अजून मोठी लिहिता आली असती असो आपले मिसळपावकर काही मदत करू शकतील , फक्त मिसळपाव मुळे हि ओळ घेऊन पुढे काही चारोळी रचता येऊ शकेल