महामानव
महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ?
हा पहीला भाग झाला. वाचने आत्तापर्यंत जवळपास साडेनउशे, प्रतिक्रिया ओके ओके.
आता आपण मुद्यावर येउया.
भारताच्या राज्यघटनेत अशी तरतुद आहे की जर एखाद्या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल नाही आणि त्यामुळे कोणत्याही गटाला पक्षी पक्षाला सरकार बनवता आल नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होउ शकते. मला सांगा केंद्रामध्ये अशी स्थिती आली तर पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याखेरीज काही पर्याय आहे का? आणि खरोखर किती वेळा तुम्हाला अशा निवडणुका परवडतील ?
आता युपीए सरकार आहे, म्हणून शहामृगासारखं वाळूत तोंड लपवून चालणार नाही.
पण हे सरकार येण्यापूर्वी ही भिती होती की नाही?
महामानवाचा घटनाकार म्हणून कितीही उदो उदो करा, पण वर नमूद मुद्यावर त्यानी घटनेत काहीही तरतूद केलेली नाही.
याला जबाबदार कोण?
दूरदृष्टी नावाची काही गोष्ट असते,
वकील म्हणून नाव कमवलं, म्हणजे व्यवहार ज्ञान आल, अस नसत.
साधा विचार करा... ५७२ भागिले ३.. १९०, १९०, १९२.
कोणीही कोणाशीही युती करून सरकार बनवायला तयार नाही.
काय कराल?
निवडणूक पुन्हा..
पुन्हा तोच निकाल..
पुन्हा निवडणूक..
पुन्हा तोच निकाल..
.हे शक्य आहे काय ?
मला उत्तर माहीती नाही. पण ज्यानी स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवली त्यानी ही hanging parliament ची शक्यता का विचारात घेतली नाही?
आणि तरीही तुम्ही आणि मी त्याना खोट्या आरत्या ओवाळतो.
संपादीत कासेची लंगोटी काय देण्याची गोष्ट करता
प्रतिक्रिया
लबाड !
तुमचा लेख खरोखर विचार
पटला
गोगोल जी धन्यवाद.. छान
त्या काळात एकच सत्ताधारी पक्ष
भारत
भारत १९४७ स्वातंत्र झाला हे
भारतीय राज्यघटनेत...
बाबासाहेबांच्या ज्ञानाला