इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
प्रतिक्रिया
३५०
तीहीनशेहे एहेक्कावहन्नह ऽ ऽ
सरपंचांची सुरक्षा
काळे साहेब बरोबर
!
पहिला क्रमांक
विस्मरण
धन्यवाद
सुनिल ह्या सर्व प्रकरणावर मी
हुरियत कॉन्फरन्स
माझ्या सहीचा भाग म्हणून मी 'ई
आपण काश्मीरला विसरलेलो आहोत? प्रा.याकूब खान बंगाश
मूळ लेख
शेकडो धन्यवाद
या लेखाच्या शेवटी मी माझी मतेही मांडली आहेत
इंचा इंचाने माघार घेत असताना,
?
अहो तुमच्यासारखे मित्र
आपण माघार घेत नसून पुढे सरकत आहोत हे लक्षात येईल! जय हिंद!!
याचा खूप आनंद होतो आहे!
याचा खूप आनंद होतो आहे!
वा वा वा
'मिपा'वरील नाहीं, काश्मीरवरील!
उत्कृष्ट अनुवाद
धन्यवाद!
मिपावरील आवडता धागा वर आल्यामुळे आनंद झाला.
अरे वा!
आभारी आहोत
भारतानी आधी दुटप्पीपणा सोडावा
काश्मीर आणि nefa राज्य
शेवटी व्यक्ती तितकी मते हेच खरे!
टोचणी वगैरे काही नाही
याला म्हणतात सगळे रामायण ऐकून
तेच ते आणि तेच ते.
NEFA म्हणजे कुठ्लेहो राज्य
काश्मीर मध्ये पण तीन भाग आहेत
सार्वमत का नको?
हे तुम्हाला कोणी सांगीतले?
अरे बापरे आता कसे होणार
चार मुद्दे
तुमच्या प्रत्येक मुद्द्या
फुटीरतावाद सगळीकडेच असतो
+१
जे सीमेवर आहेत त्यांना विचारा
मुळात सैन्यात नोकरी करुन मानसिक आणि शारिरीक
असंवेदनशील प्रतिसाद
संवेदनशील कपिलकुणी
अनुराधा ताई,
अमेरिकेत कुठल्याही राज्याला
अनुराधा मॅडम, उत्तर अंमळ लांबलचक झाले याबद्दल क्षमस्व
Pagination