त्रिशंकुच ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
शिवसेना-३१,
भाजप-९
राष्ट्रवादी-१५
काँग्रेस-१५,
मनसे-२६,
अपक्ष-११
चित्र जवळपास स्पष्ट आहे.
महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे.
आता शक्य सोल्युशन्स असे आहेत.
राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१
सेना-भाजपा = ४० / ४१
मनसे = २६ / २७
इतर = ११
सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक.
मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते.
१. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७
२. मनसे चे सरकार + राष्ट्रवादी - काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा = किमान ५६
आता बाकीचा हिशोब :
सेना भाजपाला जरी सगळ्या अपक्षांनी ( पक्षी : इतर ) पाठिंबा दिला तरी त्यांची गाडी ५२ च्या पुढे जात नाही.
आता राहता राहिले मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
मग इथे तिसारा पर्याय येऊ शकतो तो म्हणजे ..... पुणे फॅक्टर
३. सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन पाठिंबा ) + इतर = किमान ५६ ... इतरांची गरज नाही.
काय शक्यता वाटते ?
१. "मनसे" ह्यावेळी किंगमेकर बनणार की स्वतःच खुर्चीवर बसणार ?
२. मनसेला रोखण्यासाठी सेना-भाजपा-राष्ट्रवादी अशी मोट बांधली जाणार का ?
येऊद्यात आपली मते.
मी अजुन जराश्या सवडीने सविस्तर खरडेनच :)
प्रतिक्रिया
कुणीही अपवाद नाही हे विशेष
हे
विजेत्यांचे अभिनंदन,
विजेत्यांचे अभिनंदन,
हो ना, रविवारी पाह्यलं त्याचा
अभिनंदन
मनसेने फक्त शिवसेनेचीच कास
वाटलच..
दोघांनी
इकडे सगळे जण राजकीय
पण
+१
अप्पा !! एक मिनीट !! शांत हो
अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल
डोंबिवलीत पूर्णपणे या टर्मला
अडीच वर्षे राष्ट्रवादी -
कडोंमपा
Pagination