कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या उलट असतात. त्यामुळे नक्की काय समजायचे हा प्रश्न उभा राहतो.
वरचेच उदाहरण बघा:
तुम्ही म्हणता:
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.
आता दुसरा विचार बघा:
प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे
दिलेले उदाहरण एकदम जुळत नसेलही पण मला आत्ता या घडीला इतर उदाहरणे आठवत नाही.
<<एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.
* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल.
पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.
हे काही पटत नाही..इतर सुविचार छान.
प्रतिक्रिया
चांगले आहेत !
आवडले
कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या
छान
<<एखादी समस्या सुटण्यासारखी
नायगावकर काकांचा सुविचार
उत्तर