बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया
सध्याचे केंद्र सरकार बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया स्थापन करण्यासाठी नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे. ग्रिनपीस या संघटनेने त्यावर पंतप्रधान/सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते, ज्याद्वारे हे विधेयक योग्य व सांगोपांग चर्चा करूनच मांडले जाईल. ज्याप्रमाणे आण्विक दायित्व विधेयक जनमताच्या रेट्यामुळे थोडेतरी बदलले गेले, त्याप्रमाणेच वरील विधेयकही त्यातील काही बाबींसाठी बदलणे आवश्यक आहे. जसे की,
१. सदर बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया ही जेनेटिक्ली मॉडिफाईड फूड संदर्भात निर्णय घेणारी एकमात्र संस्था असेल.
२. राज्यांच्या व भारतीय नागरीकांच्या मुलभूत हक्कांवर अतिक्रमण.
३. जेनेटिक्ली मॉडिफाईड फूड व नैसर्गिक अन्न वेगळे ओळ्खता येणार नाही.
४. सदर संस्थेस माहितीचा अधिकार कायदा लागू होणार नाही.
इतर बरेच धोके आहेत.
त्याबाबत शक्य त्या सर्व मार्गांनी निषेध नोंदवावा.
साईटचा पत्ता: http://greenpeace.in/safefood/call-sonia-gandhi/
प्रतिक्रिया
अजून थोडे तपशील दिलेत तर मत
जीएम आणि नैसर्गिक अन्न वेगळे
ग्रिनपीस च्या दिलेल्या दुव्या