भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.
डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.
हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.
३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट
Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.
जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!वर्गीकरण
प्रतिक्रिया
भगवान श्रीकृष्ण - सत्य की
:-)
मालक थोडे लिहा ना याच्यावर.
पुपे बॉस
ओक्के.
सध्या केवळ वाचक
महाराजाधिराज
पहिले दहा मिनिटे पाहुन नंतर
:-)
पण मग शतानुशतके म्हणता येइल
तेच ना
उपक्रमावर रिकामटेकडा म्हणतात
बादरायण संबंध, कृष्णाच्यावेळी
पुरावे पहायला नक्कीच आवडतील.
पुरावा म्हणजे नक्की काय ते
अरे!!
तुम्ही पुरावे आहेत काय एवढाच
आँ?
केवळ व्यासांनी लिहिलं किंवा
तो वेगळा विषय!
नाइल आजोबा, चुकून तुम्हाला
मुळात महाभारत व्यासांनी
हे
पुरावे
कोर्टात पोलिस पुरावे सादर
पुरावे आहेतच. पण तुम्ही कशाला
अरेच्च्या!
अहो मी पुरावे द्या जेव्हा
उगाच कांगावा
काय पुरावे पुरावे लावलाय
"माझे म्हणणे असे असे
मै कहां हूं?!!!
वरील प्रतिसादांत मिपावर
+१०० अगदी
तुम्हाला मुद्दाच कळत नसल्याने पुर्णविराम
कसले स्पष्टीकरण? मी दिलेले
फुकाची बडबड
तुमची त्याहुन फुकाची दिसते
पुरावा काय?
हाच मुद्दा
तेव्हाच्या सश्रद्धानेसुद्धा
मध्यंतरी
अन्य काही लोकांनी समाधी फोडून
चोरुन असा काही प्रयत्न करुन
"संजीवन"
गुरूवर्य श्री. मामासाहेब ऊर्फ
बरोबर हा उल्लेख मीही
माझ्या माहीतीनुसार हि तक्रार
नशीब हे की अजुनही ज्ञानेश्वर,
नशीब हे की अजुनही ज्ञानेश्वर, तुकाराम व शिवाजी महाराज यांना मिथक मानले गेले नाही. किती काळ जावा लागतो की एखाद्या व्यक्तीला मिथक असणार असा तर्क लावता येतो?. महभारत, रामायाण तर दूरच राहिले त्या नंतर झालेले टिळक,आगरकर श्यामची आई आणि बरीच ब्राम्हण मंडळींवर म्हणजे त्यांचे जीवन काळातील प्रसंगावर कोणी अनिता पाटील नावाची बाई तिच्या ब्लोग वरून नाही नाही ते आरोप करते आहे आणि तिच्या मते ते सगळे खरी घडलेली घटना आहे मग आपण १००/१५० वर्षाच्या घडलेल्या घटनांना काही पुरावे देवू शकत नाहीये तर महभारत, रामायाण याची काय हो हालत. तिने दिलेल्या लेखाची शीर्षक पहा म्हणजे त्या वरून तुम्हाला कल्पना येईल कि अजून १००/१५० वर्षाने टीळक आगरकर, पु. ल. देशपांडे यांच्या विषयी मिथ्यके तयार होतात कि नाही ते १. अस्पृश्यता पाळणारी ‘श्यामची आई' आदर्श कशी? २. ब्राह्मणांनाच का मिळतात ज्ञानपीठ पुरस्कार? ३. कुसुमाग्रज : प्रतिभावंत नव्हे उचल्या ! ४. अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!("नाचरे मोर आंब्याच्या बनात" या गाण्यासाठी घातलेला वाद ) ५. संत तुकारामांचा घोर अपमान करणारा बदमाष पू. ल. देशपांडे ६.पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" तसेच एक दैनिक येते कुठे तरी ओरंगाबादमध्ये छापले जाते त्यात एक लेख छापून आला होता कि पानिपात येथून पळालेले सदाशिवराव म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ तर , तात्या टोपे म्हणजे इंग्रजां च्या त्रासापासून सुटका करवून घेण्यासाठी भूमिगत झालेले हेच शेगावचे गजाजना महाराज आणि असेच काही तरी . आता बोला.कोणी अनिता पाटील नावाची बाई