यंत्राद्वारे मिळणार्या निष्कर्षांवर किती अवलंबून राहायचे?
आजकाल कोणत्याही डा.कडे गेले असता ते पेशंटला सर्वप्रथम विविध प्रकारच्या चाचण्या करावयास लावतात..त्या प्यथलोजी lab मधून मिळणारे निष्कर्षसुद्धा वेगवेगळे असतात. पूर्वीच्याकाळी अश्या चाचण्या न करताही वैद्य रोगनिदान करत असत.यंत्रापेक्षा पेशंट काय लक्षणे सांगतो याला जास्त महत्व होते.आजकाल मानवाच्या मनापेक्षा यंत्र काय सांगते याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.तुम्हाला काय वाटते.?
प्रतिक्रिया
तुमच्या निरीक्षणात बर्याच प्रमाणात तथ्य असावे.
सहमत! इथे उसगावात असलेला अजुन
यंत्राद्वारे तपासणी अजिबात
उगाच आपलं काहीतरी.....
नाही तसा भाव मला तरी जाणवला
रिस्क फॅक्टर
स्टेथोस्कोप आल्यावर पण असाच
आरक्षण...
लक्षणांना काहीचं महत्व नाही काय?