स्वीकारता का आव्हान ?
भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे.
चला तर मग एक खेळ खेळू
मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा.
काही अटी,
१) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही
२) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या.
जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत,
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता.
तर आहे का कबूल ?
(जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल,
तेव्हा मी ह्या धाग्याचा दुवा देईन, आपण हि द्यावा.)
प्रेरणा : गेली काही दिवस उपक्रम आणि इतर संकेत स्थळावर चाललेले द्वंद युद्ध.
काहींच्या मते भारतात अजून तरी काही इतके वाईट दिवस आलेले नाहीत.
आणि काहींच्या मते भारताच्या लोकशाहीने सर्व सीमा पार करून देश कसा नसावा ह्याचे अतिउत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
का फक्त मलाच तसे भासत आहे.
का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)
ह्या चर्चेचा आरंभ इथे झालेला आहे. व इथे त्यावरील प्रतिक्रियाही पाहू शकता.
http://www.mr.upakram.org/node/2712
प्रतिक्रिया
..जमेल तितक..
घेतलं आव्हान!
नानाशी सहमत. लोकशाहीच्या उगाच
थोडे झुकावे लागते कधी कधी.
कौतुकास्पद
मयताचा दाखला
खुपच छान व स्तुत्य उपक्रम आहे.
आईशप्पथ खरं आहे हे.
आज आमि
>(मी नेहमी मला स्वताला
भारत माझा देश आहे, माझ्या
भारत माझा सुद्धा देश आहे,
रोज दहा तास काम करून त्याचा
हे म्हणजे ...घरचं झालं थोडं
रोज दहा तास काम करून त्याचा
पवित्र रिश्ता
भारतात फक्त एक गोष्ट चांगली
>>स्वीकारता का आव्हान
बघा
या धाग्यावरचा माझा प्रतिसाद
छान धागा आहे... एवढा मोठा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मुद्दे नमूद करून घेतले आहेत.