वयाच्या ३३ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती म्हणजे कठीणच की.. पण तुम्ही धीर सोडू नका, सर्व काही ठीक होईल. एक सूचना, तुम्हाला काही पौरोहित्य असल्यास जरूर कळवू पण त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक इथे द्यावा..
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
=)) अगदी !! आवडली !!
बाकी
टारझन या सभासदाच्या प्रतिसादांचे संपादन करुन करून मी थकलो आहे , टारझनला तंबी देन्यात येत आहे पर्याच्या प्रतिसादांवर हास्यपताका फडकवु नये. - यो_मनीचा पुरस्कर्ता
पण दुसरीकडे नोकरी शोधता येते ना? आय मीन - एका कंपनीने व्ही आर एस दिली तर नंतर नोकरीच नाही मिळत का? काय नियम आहेत?
मला वाटतं काहीतरी मठ्ठ प्रश्न विचारतेय मी .... पण मला खरच माहीती नाहीये.
वाचून दु:ख झाले. ३३ व्या वर्षी व्ही आर एस म्हणजे काहीतरीच.
व्ही आर एस यातला आर प्रथम विसरून जा.
कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणजे तुम्ही काय काम करीत होतात हे नीटसे कळले नाही. पण दुसरी नोकरी मिळणारच नाही असे नाही. प्रयत्न करीत रहा. खरेतर कंपनी बंद होण्याचे वारे वाहू लागताच हे करायला हवे होते. कारण हातात नोकरी नसताना नोकरी शोधणे हा जरा केविलवाणा प्रकार असतो.
पौरोहित्य करा असा सल्ला मी तरी देणार नाही पण तोही एक बर्यापैकी पैसा देणारा व्यवसाय आहे.
डेटा एण्ट्रीची कामे मिळू शकतात.
को ऑपरेटिव्ह सोसायट्यांचे हिशेब ठेवण्याची कामे मिळू शकतात. एकाचवेळी दहा बारा सोसायट्यांची कामे केली तर बराच पैका मिळू शकतो. :)
फार फार महत्त्वाचे म्हणजे आत्ता एकदम मिळालेल्या पैशाने हुरळून जाऊ नका. घर (स्वतःला राहण्यासाठी) घेण्यासाठी मुळीच वापरू नका. तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो).
थंड डोक्याने हिशोब करा. म्हणजे हा मिळालेला पैसा चारपाच वर्षेही पुरणार नाही हे लक्षात येईल. :(
कोणत्याही कंपनीत रिटायर होईपर्यंत काम करण्याचा विचार मनात ठेवू नका. ;)
ठाण्याला (बहुधा शाहू मार्केटमध्ये) मिटकॉन या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे स्वयंरोजगारविषयक अनेक छोटे कोर्सेस माफक फी मध्ये चालतात. त्यातला एखादा कोर्स करून उद्योगधंदाही करता येऊ शकेल. :)
(सडेतोड)नितिन थत्ते
एकदम योग्य सल्ला..
फार फार महत्त्वाचे म्हणजे आत्ता एकदम मिळालेल्या पैशाने हुरळून जाऊ नका. घर (स्वतःला राहण्यासाठी) घेण्यासाठी मुळीच वापरू नका. तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो).
++१
खादाडमाऊ
रोख मिळालेला हा पैसा बघता बघता उडनछू होतो आणि लोकं रस्त्यावर येतात!! :( काळजी घ्या. काम सुरु ठेवा. पैसा येत राहणे महत्त्वाचे आहे.
माझ्या माहितीत आत्तापर्यंत एकच व्यक्ती अशी आहे की जी स्टेट बँकेतून वीआरएस घेऊन आता अतिशय उत्तम आर्थिक स्थितीत स्वतःचे योग्य प्रमाणात बिझी लाईफ चालू ठेवून आहे. स्वकष्टार्जित कमाईवर दोन मोठी घरे आहेत. पैकी एक भाड्याने दिले आहे. पण अशा व्यक्ती फारच कमी. बाकी सगळे काही वर्षातच डोक्याला हात लावून बसतात.
चतुरंग
आपली सीआरएस वाटते.
आमची खर्या अर्थाने स्वेच्छानिवृत्ती. २३ वर्षे सेवा करुन बाहेर पडलो. कारण आम्हाला कुणी खात्यातुन जा असे सांगितले नव्हते.
(पेन्शनर)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
"....तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो)....."
हा खरा लाख मोलाचा सल्ला आहे. इथे कोल्हापुरातील आमच्या अगदी घरगुती परिचयातील व्यक्तीने असेच एकाच्या "गुलाबी स्वप्ना" ला भुलून रिटायरमेंटमुळे आलेला पैसा (शेअरबाजारात जरी नसला तरी...तत्सम ठिकाणी) गुंतविला आणि आता त्याला दोन्ही हातानी शंख करायची वेळ आली आहे...करत आहेच.
फार मोठी विचित्र आणि तितकीच दयनीय सत्यकथा आहे ही. पुस्तकात आपण वाचतो ना की, कालच्या वाघाचा आज झिंगलेले कोंबडे झाले आहे, नेमके तसेच.
(या निमित्ताने या प्रकरणाबद्दल सविस्तर स्वतंत्र धागा लिहावा, असे वाटू लागले आहे...)
तेव्हा थोडक्यात श्री. बज्जु जी.... रिलॅक्स फॉर समटाईम अॅन्ड देन चॉकआऊट अ फिजीबल प्लॅन वुईथ युवर हार्ड अर्नींग मनी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
(या निमित्ताने या प्रकरणाबद्दल सविस्तर स्वतंत्र धागा लिहावा, असे वाटू लागले आहे...)
लिहाच इंद्रराजसाहेब.
तुमच्याकडे नेहेमीच बरेच काही ऐकण्यासारखे/वाचण्यासारखे असते.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
ठाण्याला (बहुधा शाहू मार्केटमध्ये) मिटकॉन या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे स्वयंरोजगारविषयक अनेक छोटे कोर्सेस माफक फी मध्ये चालतात. त्यातला एखादा कोर्स करून उद्योगधंदाही करता येऊ शकेल.
पौरोहित्य करणे हा व्यवसाय नव्हे तर काय आहे?
अहो मालक पौरोहित्य करायला पण शिक्षण घ्यावे लागतेच ना?
आणि हो इंटरनेटप्रेम्या त्याना पुजा शोधायच्या नादात अभ्यासात दुर्लक्ष नको रे बाबा. नाहीतर तर परत एक धागा.
वेताळ
ह्म्म.... तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण नुकतेच माझ्या एका मैत्रीणीने सक्त ताकीद दिल्यामुळे आम्ही इंटरनेट आणि अन्य बाबींवरच प्रेम कमी केल आहे!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
अनुभव संयतपणे मांडलाय!
अचानक घ्याव्या लागलेल्या व्ही आर एस मुळे तुम्हाला आता खूप वेगवेगळ्या करीयर संधी आहेत. अगदी आवडत्या विषयात करीयर करण्यापासून ते, आहे त्या ज्ञानाचा वापर करून व त्यात अजून अपग्रेडेशन करून. तेहतीस हे काही फार वय नाही. आणि सध्या तातडीची आर्थिक विवंचना नसल्यामुळे तुम्हाला काही शिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यालाही स्कोप आहे. पौरोहित्याच्या जोडीने करता येण्यासारख्याही अनेक व्यवसायाच्या सुसंधी आहेत. नव्या उत्पन्नस्रोताचा पाठपुरावा सोडू नका.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
आत्ता कठीण वाटणारी परिस्थिती आपल्या भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरो!
अगदी हेच म्हणतो.
ही आपत्ती तुमच्यासाठी इष्टापत्ती ठरो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
प्रतिक्रिया
अरे रे
छान ! एक
+१बाकी
+२
बज्जु
पण
कठोर सल्ला
चांगला प्रतिसाद..
+ १ अगदी उत्तम प्रतिसाद!
नितिन
ही तर सीआरएस
योग्य सल्ला....!!
(या
थत्ते साहेबांशी सहमत....
@ वेताळ
अजून बराच पल्ला आहे!
+१ असेच म्हणतो.
आत्ता कठीण
आत्ता कठीण
धन्यवाद !!