त्या कथेचा निषेध्,धिक्कार!!
खुप दीवसांपासुन लिहीन म्हणात होतो,तर आज लिहतो.
काही दीवसांपुर्वी Star प्रवाह ह्या गरज नसताना चालु असलेल्या वाहीनीवर "गोष्ट एका आनंदीची" ही मालिका चालु होती.ती मालिका म्हणजे मालिकांची 'मालिका' होती,म्हणजे 'गोष्ट एका लग्नाची'.नंतर "गोष्ट एका कॉलेजची"............वगैरे आणि नंतर हे "गोष्ट एका आनंदीची".
त्या कथेत आनंदी एक आंधळी मुलगी असते,दीसायला सुदंर....लग्नाच्या वयात आलेली.आई बाबांची लाडकी,त्या आईबाबांना सारखी तिची काळजी.......तिच लग्न कस होईल,नवरा हीला प्रेम देइल का,सासरची माणस कस वागवतील वगैरे.हीच ऑपरेशन करुन तिला द्रुष्टी येणार नाही अस त्यांच्या डॉ़क्टरांच मत असत.
काही काळाने तिच्या लग्नासाठी शोधाशोध सुरु होते..मुलाची हो......मुलगा असतो तो "कुलवधु"(Zee मराठी) मधे नाही का टक्कल असणारा आसावरीचा भाउ.नाही माहीती हा बघा.........

" alt="" />
आता ह्यातला कोण तो,ते सांगायला नको....
हा तर त्यांच लग्न ठरत.....आनंदी नावाची ती बया लग्नाला तयार होते.तिने त्याला बघितलेल नसत आणि प्रेम वगैरे तस काही प्रगती मार्गावर असत काही भेटींनंतर.त्याच लग्न होत ही त्याच्या घरात जाते,सासरची माणस बरी असतात,typical मराठी सिरियलप्रमाणे मधीच एक नासका वाटाणा म्हणुन तीची नणंद खडुस दाखवलेय,तो मुद्दा नाही.
तर लग्नानंतर ह्या भाईला वाटत आपण आनंदीला चांगल्या डॉक्टरांना दाखवु.तस सास-याला सांगतो..सासरा पण केस नसलेला......तो जावयाच कौतुक करतो.
हीरोच्या मनात पाल चुकचुकते........जर आनंदीला दीसु लागल्यानंतर तिने मला अस पाहील आणि तीला हे आवडल नाही,तिला फसल्यागत वाटल तर.व तिने आपल्याला नाकारल तर??.....'हे अस पाहील तर' म्हणजे टक्कल पाहील तर.
तो अस्वस्थ होतो......पण..........नाही आनंदी माझ्यावर पेम करते........मी तिला आधार दीलाय तिच्या कठीण वेळेत..........ती मला माझ्या आहे त्या रुपात स्विकारेल अस त्याला वाटत.डॉक्टर सांगतात तिला ऑपरेशनने दीसु लागेल व तो ऑपरेशनसाठी तयार होतो.....आनंदीही होकार देते.
ऑपरेशन यशस्वी होत,काही दीवसांनी डोळ्यावरची पट्टी काठायची वेळ येते.त्या दीवसांदरम्यान आनंदी व हीरो जास्त जवळ येतात...........आनंदी सुखावते मी ह्याना बघणार म्हणुन!! हीरो स्वःताला मानसिकद्रुष्ट्या तयार करतो.........पट्टी काढायचा दीवस येतो..पट्टी निघते............आनंदी समोर एका माणसाला बघुन हसते
माझा नवारा कीती सुंदर आहे म्हणुन सुखावते...........तो माणुस "दादा,वहीनीला दीसायला लागल" अस आनंदाने बोंबलतो.मग दादा............आनंदीचा नवरा समोर येतो.......आनंदीचा चेहरा त्याला बघुन शेण खाल्यासारखा होतो.हीरो पण हसु की रडु ह्या स्थितीत असतो.पण मन गंभीर करतो.तिच्याशी बोलतो...ती उत्तर नाही देत.तो तिच्याजवळ जाउन तिचा हात पकडायचा प्रयत्न करतो..आनंदी कोणी घाणेरडा माणुस जवळ आल्यासारखा थोबडा करते.व हात मागे घेते.....हीरोला कळत.....झाला आपला पत्ता कट........पण तो मोठ्या मनाचा असतो तो स्वःताला सावरतो.हे त्याला अपेक्षीत असते............मग तिचे आईबाबा येतात,दात काढतात......हसतात हीरोचे आभार मानतात....डॉक्टर्चे आभार.....डिसार्ज भेटतो......घरी आले............
घरी कोणाच्या तर आनंदीच्या..आनंदी सर्व काही विसरते की हे ऑपरेशन हीरोने केले.त्याने आपल्याला आपल्या आंधळया डोळ्यासह स्विकारल.त्याच्या प्रयत्नांमुळे आपल्याला आज दीसु लागल......सर्व........ आनंदी हीरोबरोबर राहायला तयार नसते ती तस बोलताना नाही दाखवल पण शेवटी हीरो व ती वेगवेगळे जीवन जगतात अस दाखवलय.......
काssssssssय.........म्हणजे त्या director,story writer मंडळींना काय सुचवायचय???? की टक्कल पडलेल्या माणसांनी उपेक्षीतच रहावे??समाजात त्यांची वेगळी जागा आहे का? टक्कल पडण म्हणजे सर्वांनी त्या माणसाला टाळण्,नकार देण्,त्याबरोबर कामपुरतेच सबंध ठेवण..त्याबरोबर फारस फिरायला न जाण्,गेलात तर awkward feel होण हे योग्य आहे अस त्या director व story writer ला दाखवायच होत का?
काय संदेश द्यायचा होता त्यांना हा असा शेवट दाखवुन??
अशा कथेचा धिक्कार,निषेध ...........मनापासुन.....अगदी खोल मनातुन धिक्कार...शि थु करायच्या लायकीची आहे ही विचारसरणी !!!
मी येथे जे काही लिहलय त्यात एकदातरी तुम्हाला काहीतरी point अस वाटल तर तेथे सभासद बनुन मला प्रतिसाद द्या.
नोट : हे सर्व फक्त साईटचे members वाढवण्यासाठी नाही ह्याची क्रुपया नोंद घ्यावी
duniyadari.webs.com
" alt="" />
आता ह्यातला कोण तो,ते सांगायला नको....
हा तर त्यांच लग्न ठरत.....आनंदी नावाची ती बया लग्नाला तयार होते.तिने त्याला बघितलेल नसत आणि प्रेम वगैरे तस काही प्रगती मार्गावर असत काही भेटींनंतर.त्याच लग्न होत ही त्याच्या घरात जाते,सासरची माणस बरी असतात,typical मराठी सिरियलप्रमाणे मधीच एक नासका वाटाणा म्हणुन तीची नणंद खडुस दाखवलेय,तो मुद्दा नाही.
तर लग्नानंतर ह्या भाईला वाटत आपण आनंदीला चांगल्या डॉक्टरांना दाखवु.तस सास-याला सांगतो..सासरा पण केस नसलेला......तो जावयाच कौतुक करतो.
हीरोच्या मनात पाल चुकचुकते........जर आनंदीला दीसु लागल्यानंतर तिने मला अस पाहील आणि तीला हे आवडल नाही,तिला फसल्यागत वाटल तर.व तिने आपल्याला नाकारल तर??.....'हे अस पाहील तर' म्हणजे टक्कल पाहील तर.
तो अस्वस्थ होतो......पण..........नाही आनंदी माझ्यावर पेम करते........मी तिला आधार दीलाय तिच्या कठीण वेळेत..........ती मला माझ्या आहे त्या रुपात स्विकारेल अस त्याला वाटत.डॉक्टर सांगतात तिला ऑपरेशनने दीसु लागेल व तो ऑपरेशनसाठी तयार होतो.....आनंदीही होकार देते.
ऑपरेशन यशस्वी होत,काही दीवसांनी डोळ्यावरची पट्टी काठायची वेळ येते.त्या दीवसांदरम्यान आनंदी व हीरो जास्त जवळ येतात...........आनंदी सुखावते मी ह्याना बघणार म्हणुन!! हीरो स्वःताला मानसिकद्रुष्ट्या तयार करतो.........पट्टी काढायचा दीवस येतो..पट्टी निघते............आनंदी समोर एका माणसाला बघुन हसते
माझा नवारा कीती सुंदर आहे म्हणुन सुखावते...........तो माणुस "दादा,वहीनीला दीसायला लागल" अस आनंदाने बोंबलतो.मग दादा............आनंदीचा नवरा समोर येतो.......आनंदीचा चेहरा त्याला बघुन शेण खाल्यासारखा होतो.हीरो पण हसु की रडु ह्या स्थितीत असतो.पण मन गंभीर करतो.तिच्याशी बोलतो...ती उत्तर नाही देत.तो तिच्याजवळ जाउन तिचा हात पकडायचा प्रयत्न करतो..आनंदी कोणी घाणेरडा माणुस जवळ आल्यासारखा थोबडा करते.व हात मागे घेते.....हीरोला कळत.....झाला आपला पत्ता कट........पण तो मोठ्या मनाचा असतो तो स्वःताला सावरतो.हे त्याला अपेक्षीत असते............मग तिचे आईबाबा येतात,दात काढतात......हसतात हीरोचे आभार मानतात....डॉक्टर्चे आभार.....डिसार्ज भेटतो......घरी आले............
घरी कोणाच्या तर आनंदीच्या..आनंदी सर्व काही विसरते की हे ऑपरेशन हीरोने केले.त्याने आपल्याला आपल्या आंधळया डोळ्यासह स्विकारल.त्याच्या प्रयत्नांमुळे आपल्याला आज दीसु लागल......सर्व........ आनंदी हीरोबरोबर राहायला तयार नसते ती तस बोलताना नाही दाखवल पण शेवटी हीरो व ती वेगवेगळे जीवन जगतात अस दाखवलय.......
काssssssssय.........म्हणजे त्या director,story writer मंडळींना काय सुचवायचय???? की टक्कल पडलेल्या माणसांनी उपेक्षीतच रहावे??समाजात त्यांची वेगळी जागा आहे का? टक्कल पडण म्हणजे सर्वांनी त्या माणसाला टाळण्,नकार देण्,त्याबरोबर कामपुरतेच सबंध ठेवण..त्याबरोबर फारस फिरायला न जाण्,गेलात तर awkward feel होण हे योग्य आहे अस त्या director व story writer ला दाखवायच होत का?
काय संदेश द्यायचा होता त्यांना हा असा शेवट दाखवुन??
अशा कथेचा धिक्कार,निषेध ...........मनापासुन.....अगदी खोल मनातुन धिक्कार...शि थु करायच्या लायकीची आहे ही विचारसरणी !!!
मी येथे जे काही लिहलय त्यात एकदातरी तुम्हाला काहीतरी point अस वाटल तर तेथे सभासद बनुन मला प्रतिसाद द्या.
नोट : हे सर्व फक्त साईटचे members वाढवण्यासाठी नाही ह्याची क्रुपया नोंद घ्यावी
duniyadari.webs.com
प्रतिक्रिया
कुठे आणि
कोणती कथा?
प्रतिसाद
कमाल आहे.
हे घ्या
काय चर्चा
हा हा हा.
शानबा, मालि
सुरेख
परिक्षण
खरय ! आणि
पक्या सर
अहो मग तो
परिणाम
भावी ?
भावी
"गार्बेज कॅन" .....
मला माझा
रिमोट तुमच्या हाती आहेच की!
मालिका परिक्षण खुपच छान लिहले आहे.
'उत्तान'
काssssssssय.........म
ह्म्म
उत्तान ...
ह. ह. पु.वा.
>>
शानबा भाऊ
http://www.facebook.com/?ref=
ती मुलगी
नाही नाही
डोळे...