समाजात इतकी दुर्दैवी घटना घडत असताना त्या दुर्दैवाचे हसे उडवावे इतकी बौद्धीक पातळी खालावली असेल असे नव्हते वाटले
एखाद्या चांगल्या हेतूने प्रेरीत गोष्टीची "बारा वाजले " म्हणत जाहीर विटंबना उडवण्यात मजा घेणारे नक्की कोणत्या प्रवृत्तीचे असतील कोण जाणे?
अंनिस व धर्मश्रद्धा हा नरेंद्र दाभोलकरांचा लेख वाचा. मिपावरच याची चर्चा झालेली आहे.नवीन वाचकांसाठी ही माहिती देत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
श्रद्धेचा कस लावणाऱ्यांनी अंनिच्या कार्याला लागलेल्या ग्रहणाची चिंता करावी असे वातावरण निर्माण होत आहे.
तो काय कारणांनी झाला त्यात काही त्रुटी असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या याचे याचे चिंतन करताना काही वैचारिक गोंधळ वाटला तो समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कुप्रथांतील अं नि कार्य हे सतत व्हायला हवे हे वेगळे सांगायला नको, टिंगल टवाळी करण्याचा उद्देश नाही. मात्र एकाच मापाने सर्व बाबी- घटना- तोलताना कधी कधी नाडी ग्रंथांसारख्या विषयाला कुप्रथा मानण्या आधी त्यांचा अनुभव घ्यावा असे माझे नम्र निवेदन आहे. आव्हान नाही. इतकेच.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
प्रतिक्रिया
छ्या छ्या....घोर कलियुग
श्रद्धा ??
अंनिस
कोण अंनिस ?
समाजात
सहमत
अंनिस व धर्मश्रद्धा
१२ वाजले यातील कथनातील विषाद...