फार सुरेख लिहीलय स्मृती. अतिशय गोड. लेखन फार छान आहे तुमचं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
छान लिहिलंय हे तर आहेच पण स्त्री-सदस्यांना(सुद्धा) आपल्या नाजूकातल्या नाजूक भावना मिसळपावसारख्या फोरमवर मोकळेपणाने व्यक्त कराव्याशा वाटतात हीच माझ्या मते मिसळपावच्या परिपक्वतेची खूण आहे :)
धन्यवाद मन्डळी!!
इतक्या आणि इतक्या छान प्रतिक्रिया पाहून खुप समाधान वाटलं आणि हुरूपही आला. आणखी लेखन लवकरच होईल अशी मीही अशा करते. :)
पुनश्च एकदा, मन:पूर्वक धन्यवाद!
स्मृती
उत्तम... जटिल भावना अगदी सहजसोप्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत! लेखन आवडले!
--मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
तुमचं दु:ख समजू शकतो आणि ज्या खऱ्या अर्थाने गृहप्रवेश केलात त्याबद्दल बरं वाटलं.
तुमच्या मनातलं जसंच्या तसं लेखात उमटलेलं दिसतंय..
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
(मिपावर अजून एक चित्रे पाहून आनंद झाला :))
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
अहो चित्रे, आडनाव समान नसेल पण आम्हालाही कायस्थ लोकं पाहून आनंद होतो बरं का : )
~ मोकाशी बाई
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
कधी भेटूया ?
इथे न्यूजर्सीत पापलेट चांगलं मिळतं आणि दैव बलवत्तर असेल तर बोंबीलही :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मला चिंबोरीचा रस्सा आवडतो. : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
अगदी मनापासून लिहले आहे ...
आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??... काय हे, लग्न कंपलसरी का आहे?!...
(दिससते मजला सुख चित्र नवे ... मी संसार माझा रेखिते !)
पासून ते ...
मी चित्र्यांच्या घराशी जोडले गेले. धनुचं मूकपणे माझ्या कपाळावर हात फिरवत रहाणं, आईंचं नवस बोलणं.. आणि जयदीपचं अस्वस्थ असणं, विमनस्कपणे पण तरीही "सगळं होईल ग व्यवस्थित" असं सारखं म्हणत रहाणं... जाणवलं, खरंच ही सगळी माणसं किती छान आहेत... किती साधी, किती प्रेमळ आणि टिपीकल आपल्यासारखी आहेत... तरीही कित्ती वेगळी! खूप बरं वाटलं मला. सगळ्या शंका फिटल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जाताना माझ्याच नकळत माझी नवेपणाची झूल भिरकावून दिली गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरात माझा गृहप्रवेश झाला.
:-)
तुमचा मानसिक प्रवास खुप च आवडला .. मनाच्या खोल गाभार्यात प्रत्येक भारतिय मुलीचा भावनिक प्रवास असाच होत असणार पण तुम्ही मात्र खुपच सुंदर व्यक्त केला . अतिशय मनस्वी लिखाण !
~ वाहीदा
ज्यांना जयदीप चित्र्यांसारखे
प्रेषक चतुरंग ( गुरू, 03/04/2010 - 00:46) .
फ्यामिलीवाले मिळत असतील आणि ते मिळाले आहेत हे समजत असेल
हो ना....'हे समजत असेल' हे खूप महत्त्वाचं आहे! :)
खूप सुरेख लिहिले आहेत, मनाच्या धाग्यांची गुंफण आणि नात्यांची खरी ओळख बिकट समयीच कशी होते त्याचे यथार्थ चित्रण! लेख आवडला! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
व्वा
फार
छान
असेच
अफलातून....
प्रकटन
छान....
छान
छान आहे.
साधं सरळ
गृहप्रवेश
धन्यवाद
खूप छान
सुरेख
छान आणि
छान
लेखन आवडले
उत्तम...
आडनाव भगिनी !
अहो चित्रे
अरे व्वा !
मला चिंबोरीचा रस्सा
'जात नाही
सुंदर लेख..मनस्वी लिखाण !!
स्मृतीचित्रे ?
साध्या
सहजसुन्दर
सुरेख लिखाण!
... माझ्या
व्वा !
ज्यांना जयदीप चित्र्यांसारखे
ज्यांना
सुंदर!!
सुरेख!
तरल अनुभवचित्रण