जयश्री ताई वेलकम बॅक...
बर्याच दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली.
छान आहे कविता.
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
एक नंबर....
क्या बात है
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
आई ग!!!!!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>
सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.
वर्षा
जयु,
>>जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
>>>>
सुरेख गं ! खुsssssssssssssssssssssssपच आवडली. जीयो. जीयो.
वर्षा
धुंदी
जयश्री ताई
मस्त!
क्या
हे दोन शेर
मस्त
धन्यवाद !!
धन्यवाद !!
वा!!
वा!!
घायाळ