छान कविता...
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
अण्वस्त्रनीती : समज, गैरसमज व अपसमज!
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10020:2009-09-22-13-20-55&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10
मनीशा ताई,
तुमची "ती "वाचली. खुप खुप आवडली.
मला सर्वच कवी लोकांचे कौतुक वाटते की त्यांना कविता कश्या काय सुचतात ते! आणि तुमची कविता तर किती मोठ्ठी आहे!
छान कवितेबद्दल धन्यवाद!
मस्त कविता आहे. आपणच आपली ओळख आणि आपणच आपली सावली ही कल्पनाच खूप छान आहे. :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
कल्पना चांगली आहे. कवितेतला साधेपणा पण आवडला.
अवांतरः सावली झाली तरीही उजेड असतानाच साथ देते...अंधार असेल तर मग तीही नसतेच. असं पण वाटून गेलं क्षणभर :)
मस्त आहे कविता.
सावलीवरून एक शेर आठवला...
हात धरून सावली गेली उन्हाचा
मी तिचे आभास कुरवाळीत गेलो
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)/strong>
वाह ! सुंदर
+२
+३
+४
+३
जेथे जातो तेथे
छान
वा
ती......!
सुंदर कविता
सही!
कविता आवडली.
अन्धारात
मस्त आहे,
सर्वांचे