वाहवा! लेख नेहमीप्रमाणेच छान. मध्यमवर्गीयांची वेदना आणि त्यांच्या मुलांच्या दबलेल्या भावना यांची व्यथा नेमक्या शब्दात पकडली आहे.
>>त्याला काहीही बोलु नका. तुम्हाला पटणार नाही ते. आता जमाना बदलला आहे." मी गप्प बसलो. उद्या पोरगी बसायची थांबली तर मला हाक मारु नका हे सांगुन टाकले. <<
ही वाक्ये तर विचारप्रवर्तक वाचली.. विप्रंचे अनुभवविश्व फार समृद्ध आहे. पण त्यांच्या क्रिप्टीक लेखनाचा लाभ इतराना फार कमीवेळा होतो. असो.
असेच लिहीत रहा.
-(समीक्षक) पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
लेख ठीक.
अती झालं
हम्म...
वाहवा! लेख
वेलकम बॅक