कविता उत्तम आहे.. अनेक प्रश्नांची फार चांगली आणि पटण्याजोगी उत्तरं दिली आहेत..
एक संक्रमण चालतं तर
दुसर्यालाच विरोध कसा?
विरोध संक्रमणाला नाही आणि नव्हता..
दोन महिने नाय झाले परदेशात जाऊन तर लगेच काही मंडळी भारताला नावं ठेवायला लागतात, गलिच्छ म्हणतात, केवळ अश्याच लोकांचा मला प्रचंड राग आहे आणि राहील..
अन्य अनिवासी भारतीय हे सर्व माझे सगेसोयरे आहेत आणि देशबांधव म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.
मात्र परदेशात जाऊन थोडक्याच अवधीत भारताची घृणा करणारी काही मंडळी आजपर्यंत अनेकदा माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आली त्यामुळे नकळत सर्वच अनिवासी भारतीयांबद्दल मनात कटूता निर्माण होते. मात्र परवाच्या भाग्यश्रीच्या एका लेखाने आणि आता आपल्या या कवितेने खूप बरे वाटत आहे असे प्रांजळ निवेदन करतो..
हम सब एक है..
जय हिंद...
आपला,
(भारत हा अतीतीव्र वीकपॉईंट असलेला) तात्या.
एकदम आवडली कविता.
खूपच आवडली. मनातलं वादळ सगळं उतरवलं आहे .. :)
मस्तच!
गरज नाही खुलाश्याची
तुझं व्रत, तुझा वसा
ठणकावून म्हणावं
मी आहे, हा असा!
पुन्हा चर्चेचे कष्ट नकोत की
मी एन आर आय कसा?'
या ओळीने काय सुचवायचे आहे.. पुन्हा निवासी आणि अनिवासी अशी चर्चा/वाद/ भांडणे नकोत.. असंच का?
(तसं असेल तर असंच म्हणेन की, अपेक्षा फार करता अहात.. )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
२००९ मध्ये लिहिलेली २०११ मध्ये वाचली तरीही !
आणि संदीप चित्रे यांची प्रतिक्रियादेखील तशीच 'कालातीत' ... 'शरीराने भारतात आणि मनाने परदेशी' भेटत राहतात ! :)
ह्म्म्म
छान
ग्रेट!
दोन्हीला सहमत.
कविता
धन्यवाद, तात्या!
तात्या तुझं प्रांजळ निवेदन
कविता आवडली
+१
एकदम आवडली
चर्चा जरूर व्हावी, पण एकांगी आरोप आणि भांडणं नकोत
कविता आवडली
माझा देह
खूप आवडली ही कविता,