Skip to main content

सह्याद्रि

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 17/07/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" /> From sahyadri" alt="" />
लेखनविषय:

वाचने 8395
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

In reply to by श्रावण मोडक

श्रावणजींशी सहमत.. भन्नाट फोटो! शेवटचा मस्तच आहे! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

जबरा...सही ..खल्लास... अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

अवा॑तर : हा विमुक्तराव,मनुष्य नसुन, ढगात रहाणारा,कि॑वा हवेत ऊडणारा एखादा मानवसदृश प्राणी असावा असे आमचे वैयक्तीक म्हणणे आहे
एकदम कबूल. असे आमचे आता सामुहिक म्हणणे आहे!! जिया जले, जान जले.......

मस्त! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

बोल्ती बंद! खल्लास!! अवरर्णनीय!!! किती जळवाल विमुक्तराव? -अनामिक

सुंदर छायाचित्रे! ती कुठल्या भागात/भागातून घेतली या बद्दल माहीती देता आली तर बघा इतकीच विनंती!

सुंदर छायाचित्रं! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

छान. मला विमुक्त यांचा एक गुण आवडला. ते छायाचित्र काढतांना कोणतीही कॄत्रीम बाब (जसे विजेच्या तारा, पोल्स, अ‍ॅड बॅनर, सिमेंटचे घर आदी) येवू देत नाही. अवांतर: विमुक्त यांचा दर २ महीन्यातुन असे बाहेर भटकणे कसे परवडते? (आर्थीक द्रुष्ट्या नव्हे तर संसारीक द्रुष्ट्या. घरची मंडळी काही बोलत नाही का? मी तुमचा हेवा करतो.) मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by पाषाणभेद

हो खरं आहे..... कॄत्रीम बाबी आल्या की, खुप राग येतो... आपण निसर्गाची किती वाट लावतोय ह्यची जाणिव होते..... आणि ...दर २ महीन्यातुन नव्हे तर महीन्यातुन २ वेळा.... अजुन मी मोकळा आहे... कोणी बायको किवा G.F. नाहि...... पण आई ओरडते.... पण आता तीला कळालय की, मी भटकायला नाहि गेलो तर वेडा होइन ते.... आणि मी नुसता भटकायच म्हणुन भटकायला जात नाहि.... मी भटकण्या साठिच जगतोय..... बघु पुढे कस होतय ते...

In reply to by विमुक्त

असल्या ठिकाणी जातांना योग्य ती काळजी घ्या. अर्थात हे मी आपल्याला सांगायला नको पण मला वाटले म्हणून सांगीतले. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

जिओ, ++++++++१ फोटो. ही हरीश्चंद्रची कोणती बाजु? कोकणकड्याच्या समोरुन छायाचित्र कसे काढले? ही संपुर्ण रेंज कुठली? आणि कसे जायचे?

In reply to by हर्षद आनंदी

कोकणातुन हरीश्चंद्र गडावर चढताना चे काही photos आहेत.... माळशेज घाट उतरुन खाली आलं की उजव्या हाताला जरा आत बेलपाडा गाव आहे.... तिथुन मग चढायच... पण वाट अतिशय अवघड आहे.... प्रचंड अनुभव हवा....

In reply to by विमुक्त

प्रस्तर-रोहणाचे साहित्य लागते का? नुसता रोप पुरेसा होईल का? साधारण वेळ किती लागतो? आळेफाट्यावरुन कल्याण गाडी पकडली तर साधारण किती वेळ, आणि माळशेज पुर्ण पार करायचा कि मधेच कुठे? हरीश्चंद्र माझा अत्यंत आवडता, आत्तापर्यंत ६-७ वेळा गेलोय. पण वाट ठरावीकच, ही नवी वाट चोखळायला आवडेल. गड प्रचंड आहे, नजरेत मावत नाही.... विलोभनीय निसर्ग १२ महीने. रहायला गुहा, डुंबायला तळे, भटकायला तारामती, रोहीदास, कोकणकडा अजुन काय काय...

In reply to by हर्षद आनंदी

रोप पुरेसा आहे... नविन कोणाला सोबत नका घेउ.... पावसात अजिबात नको.... हिबाळ्यात best आहे... stamina चांगला असेल तर बेलपाड्याहुन ७ तास... नाहीतर १० - ११ तास... ह्या वाटेला नळिची वाट असा म्हणतात.... गुगल वर शोधा... खुप माहिती मिळेल... काही अडल तर मी आहेच.... :-).. आळेफाट्यावरुन कल्याण गाडीने १.२५ तास... माळशेज पुर्ण पार करायचा ....सावर्णे ला उतरायच... मग चालत बेलपाडा... १.५ तास..

१ - केळद हुन सह्याद्री.... २,३,४,५ - हरीश्चंद्र गड कोकण कडा... नळीची वाट ६ - वरंध हुन मंगळगडा कडे जाताना ७ - वरंध घाट माथा ८,९ - रोहिड्याहुन उतरताना १०,११,१२ - ढाकोबा हुन कोकणात बघताना १३,१४,१५ - कोकणातुन (ढवळे) अर्थ्र सीट चढताना १६ - कोयनेच पाणी... वासोट्याला जाताना

In reply to by विमुक्त

१. ज्याला खरड टाकायची आहे त्याच्या नावावर क्लिक करा. २. त्याचे "सदस्य खाते" दिसेल. त्याखाली "खरडवहीतील नोंदी पाहा" वर क्लिक करा. ३. तिठे तुम्हाला खरडवहीतील नोंदी पाहता येतील. त्या स्क्रिनमध्येच "खरडवहीत नोंद करा" तिठेच तुम्ही खरड नोंदवू शकतात. हेच उदाहरण मी तुम्हाला आताच खरड च्या माध्यमातून टाकले आहे. अवांतर : तुम्ही फोटोच्या खालीपण डिस्क्रीपश्नन लिहू शकतात. म्हणजे वाचकांना कुठले फोटो म्हणून प्रश्न पडणार नाही. टेन्किकल सपोर्ट मध्ये नं १ व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by विमुक्त

तात्या, तात्याच फक्त याला जबाबदार आहेत. :-) झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड