काय बोलु हिच खन्त आहे मनाला...आताच एका मित्राला बोलले कि कधि वेळ मिळनार आणी कधी आइ कडे जाणार.
माझ्या मनातले ओळ्खुन शब्द लिहिले गेले आहेत असेच वाट्ले...
चुचु
पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!
सुंदर..!
तात्या.
सध्या आई इकडे आहे.. तिला एकटेपणा जाणवू नये याची मी काळजी घेते आहे.
तिला इथल्या प्रकारचे नवनवे पदार्थ खाऊ घालते आहे स्वतः बनवून.
लेख आवडला जयूताई.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!
मॅम ! मस्त लिहिलंय !
कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं.
हे कधी शक्य होइल का?
माझी आई म्हणते की तिचे घर हे माझ्यासाठी हॉटेल आहे.... सामान टाकले कि निघाले सासरच्या नातेवाईकांना भेटायला...
मागच्या वर्षी मात्र आई माझ्याकडे चार महिने होती व तिचे पथ्यपाणी (बाबांचेसुद्धा) सांभाळून भरपूर पदार्थ करून घातले...
शेवटी तेच कंटाळले. माझे थोडेतरी समाधान झाले.
रेवती
लेख सुंदर आहे.
मला जरी नाही जमलं तर तू तरी जा!
"जाss रे पांखरा! माझिया माहेरा जा!"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रत्येक सासुरवाशीणीच्या मनातील हे विचार आहेत...मग ती भारतात असो वा भारताबाहेर..
खरेच फक्त आईसाठी...कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!
ही तुझी ईच्छा लकरच पुर्ण होवो... :)
मस्त लेख, हळवा करून गेला...
भारतात गेल्यावर कसं होईल माहीत नाही(अजुन लग्न झाल्यापासून माहेरीच गेले नाही मी! :((( अमेरिकेला येण्याचे तोटे!).. पण मी आईबाबा इथे माझ्याबरोबर महीनाभर राहीले..दादाकडे होते तेव्हा त्यांच्याबरोबर, केवळ त्यांच्याचसाठी राहून आले ८ दिवस! इतकं रिलॅक्स्ड, मला व आईला कधीच वाटले नसेल!
जयवि खूप सुरेख लिहीलंयस, ऍज युज्वल! :)
www.bhagyashree.co.cc
माहेर म्हणजे बायकांच्या मनातला एक हळवा कोपरा असतोच.
खरंतर तू लिहिलेल्या पहिल्या वाक्यातच सगळ्या लेखाचं सार सामावलंय :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
>>कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!! <<
अगदी हेच हेच वाटत असते करावेसे. फक्त आई अन मी ,दुसरे अजिबात कोणीच नको. ऑफेसला द्यावी सुट्टी ठोकून,सकाळ संध्याकाळ फक्त तिच्या मनासारख्या गोष्टी कराव्या. तिला चांगले पदार्थ करून घालावे, मसाज पार्लरला घेवून जावे. एखादा मस्त पिक्चर पहावा. तिच्या बरोबर गाण्याच्या भेंड्या खेळाव्या , तिला तिच्या आवडिची गाणी म्हणायला सांगणे तिची आवड आठवून,लहानपणी तिला आपण दिलेल्या त्रासाची एकदम कबूली देवून टाकावी. रात्री तीला घट्ट मिठी मारून झोपी जावे तोच तोच तिच्या पदराचा वास घेत जो लहानपणी सुख द्यायचा कुशीत झोपल्यावर.....
पण छे! भारतात गेल्यावर आपलीच कामे खूप आणि त्यात लग्नांनंतर तर आणखी एक जबाबदारी पाड पाडायची असते.
जिने आपल्या लहानपणी झटून इतके केले असते ना आणिए आपण काय करतो ह्याची खंत वाटते विचार करून.. आता तर माझ्या आईला विमान प्रवास झेपत नसल्याने मला कधी वेळ मिळेल तेव्हा जाईन आणि असे माझे स्वप्न पुरे करेन. कधी कधी भितीने उगाच जीव तूटतो की कधी हे छोटेसे स्वप्न पुरे होइल?
हे पप्पांसाठी सुद्धा वाटते हो... पण तेव्हा दोघ्(आई व पप्पा एकत्र असले तर मज्जा असे वाटते).
जयवी, तुमच्या लेखाने एकदम मनातील विचार जागे झाले....
प्रतिक्रिया
सुंदर !
ह्म्म
खरचं .................
सहमत
लवकरात लवकर
हम्म् ..
पण आता असं
मनातलं लिहिलंस..
छान..
छान विचार!
मस्त !
छान..
अगदी मनातलं!
खास लिहिलंस!
माsssहेर
नशीबवान आहांत...
अगदी बरोबर रे...माय मा़झी मला
मस्त लेख
मनापासून
भारतात
हळवा कोपरा
अगदी अगदी!