मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार - एक चर्चा महत्वाची
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार म्हणजे केंद्रशासित करणार का ?
मुंबई केंद्रशासित केली तर मुंबई मध्ये दारू चे दर गोवा / दमण सारखे स्वस्त होतील का ? कि गुरुग्राम ( गुरगाव ) सारखे स्वस्त होतील ( अधिक माहिती साठी - मला गुरुग्राम चे दर गोव्या हुन कमी वाटले )
मुंबई केंद्रशासित म्हणजे नवी मुंबई , ठाणे पण त्या मध्ये येणार का ? की ती मानखुर्द , मुलुंड , भांडुप , दहिसर मधीलच होईल ?
जर
मुंबई वेगळी होवून स्वस्त दारू झाली
आणि नवी मुंबई , ठाणे तीत नसेल
तर चेक अप जोरदार होईल का ?
रेल्वे मध्ये पण बाटल्या चेक करतील का ?
अशी चेक अप जवळपास अशक्य नाही का ?
बॉर्डर वर स्वस्त बार उघडतील किंवा लोक रेडोमिक्स करून पितील आणि सेप्रेट मुंबई ची बॉर्डर क्रॉस करतील त्यांस कसे थांबवणार ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुंबईची काळजी नवी मुंबईत
कर्जत खोपोली खर्डी कसारा
खरी मुंबई....
घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण
हो ना....
अगदी अगदी....
मुंबई , महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती तशीच असेल...
जिथपर्यंत म ना प....
काही लोक.....
एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत
कांदा पोह्यावर सांबार मारून
आणी इडलीवर केचप !!
हळू हळू मुंबई वरुन पुणे
या उलट
सहमत आहे. माझा एक मित्र
आमचं पुणं....
आम्ही ठाण्यात राहतो .....
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र
तरी पण या....
तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे
असे एकांगी कसे काय तुम्ही??
कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना?
हम्म
सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.
पुर्णपणे सहमत.
बीफ निर्यात करणारे शिवसेना
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र
काय ठरलं मग?
मुंबई वेगळी झाली की इमानदार
पण