शाळा की मंदिर
थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा
सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो.
सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते.
समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे?
एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे.
सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही.
खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल
आपला काय विचार ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)))
अजुन काही उत्तरं ग़ालिबवर...
बाडिस!
लेख गंडलाय बहुतेक, मला जे
मंदिर की शाळा ह्यात शाळाच आधी
मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला
मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच
समाजातल्या प्रत्येकाला
विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव
प्रज्ञेचा शोध
मानसिक संतुलन सुधरले की असे
शेंडा ना बुडखा
चलाख
विद्या भारती ही संस्था
विद्या भारती ही संस्था
हाण दणकून
पटाईत साहेब काहीही लिहीत
विचार तर कराल?
हिंदुची चूक झाली मंदिर बांधून
सहमत आहे
मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य
ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या
सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून
म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर
आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे
नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला
म्हणजे तूमचा शाळेला विरोध आहे
मंदीर हवं कि शाळा ??
मंदीर हवं कि शाळा ??
तसं तर मग...
तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी
धार्मिक निष्ठा
वाढली महागाई तर वाढू दे, पण
राज घाट, महात्मा गांधींची
खर्च??
कुणाचा?
दोघांचा. आणी कार्य??
तसंच महात्मा गांधी, इंदिरा
मंदीरांचा ऊपयोग काय?
कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती
काय सान्गताय काय?
गडबड केली तर होते. ते ही
आपण अधिक विचार करणार नाहीच.
जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर
तुमच्या भम्पक युक्तिवादाला
कर्मकांडं , अंधश्रध्दा,
असा युक्तिवाद
असा युक्तिवाद कुणा सामान्य
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी
थोरांचे थोर विचार...