ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे.
ज्या कम्युनिस्ट पक्षाला हरवण्यासाठी बंगालमध्ये तृणमुलच्या ममता दिदिंशी काँग्रेसने अभद्र युती केली. त्याच युतीला आता विसरुन कम्युनिस्ट पक्षाचे पाय धरायची वेळ आलेली आहे. यालाच काव्यगत न्याय म्हणता येईल. आमचा पक्ष भाजपचे जातीयवादी, ढोंगी सरकार येऊ नये म्हणुन काँग्रेसला पाठिंबा देईल पण काँग्रेस आता कळुन चुकले आहे की आता ते स्वबळावर धर्मनिरपेक्ष सरकार आणु शकत नाहीत व विरोधी पक्षात बसण्याची त्यांची तयारी नाही. म्हणुनच प्रकाश करातजी बोलले कि काँग्रेसला आम्ही पाठिंबा देण्यापेक्षा आता काँग्रेसने निवडणुकपश्चात गपगुमान आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सत्तालोलुप भाजपपासुन देश वाचवायचा हा एकच मार्ग आहे.
वाचने
18819
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिसरी
त्याला योग्य कारण आहे
In reply to तिसरी by सँडी
अरे
मेथांबारा
>>तिसरी
माझापन
In reply to >>तिसरी by इनोबा म्हणे
डावा हात डोक्यावर व उजवा हात डुं**वर ठेवुन तिसर्याना लाल सलाम
कॉ.मेथांबा
पण कम्युनिष्टांनी असे केले काय
वृंदा करात
In reply to पण कम्युनिष्टांनी असे केले काय by विकि
वृंदा करात
In reply to वृंदा करात by कपिल काळे
कपिल काळे
In reply to वृंदा करात by कपिल काळे
कॉ.
In reply to कपिल काळे by विकि
हाहाहाहा....
In reply to कपिल काळे by विकि
जाउ दे त
In reply to हाहाहाहा.... by मैत्र
अगदी योग्य आहे तुमचे म्हणणे
In reply to पण कम्युनिष्टांनी असे केले काय by विकि
सगळ्यांचीच
प्रतिसाद
सहमत
In reply to प्रतिसाद by प्रदीप
प्रदीप राव
In reply to प्रतिसाद by प्रदीप
कॉ. विकी
In reply to प्रदीप राव by विकि
राजकारण
स्पष्ट मत
निषेध,निषेध,निषेध,
कम्युनिस्टांमुळे
राष्ट्रीय पक्ष सत्तेवर यायला हवा.