अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणे हा स्थायी भाव आहे. काळाच्या उदरात काय गडप होईल हे सांगता येत नाही. २०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे. कालाय तस्मै नम:
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
२०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे
सहमत. शेकडो वर्षे पालटून ही ,अनेक आक्रमणे पचवूनही आपल्या भारतिय भाषा अस्तित्व टिकवून आहेत.२०८० साली मराठी कदाचित वेगळी असेल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
एका चांगल्या लेखाशी भेट घडवल्याबद्दल प्राजुचे आभार!
खूप वर्षापूर्वी आदरणीय कै. शांताबाई शेळके यांचा लेख वाचला होता त्यातला संदर्भ आठवला.
त्यांचेही म्हणणे काहीसे असेच होते. भाषा, मग ती कुठलीही असो, आसपासच्या अनेक भाषांमधले शब्द
आपल्यात सामावून घेत पुढे जाते त्यामुळेच टिकते. भाषा बदलते पण नष्ट होत नाही.
वरील लेखामधेही असेच म्हटले आहे. भाषा ही प्रवाही असली पाहिजे.
आपल्याला मराठी नष्ट होउ द्यायची नसेल तर थोडे शब्द बदलले तरी चालतील पण मराठी टिकून राहील.
रेवती
प्रतिक्रिया
अस्तित्व
सहमत. थोडे
सहमत
बोलतो मराठी
चित्रफीत
एका
धन्यवाद
असेच म्हणतो