नमस्कार मंडळी,
खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good…
नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:
म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.
राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-tr… हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.
त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.
हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?
दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?
म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.
राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-tr… हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.
त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.
हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?
दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?
वाचने
34649
प्रतिक्रिया
269
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपद्रवी दलालांना न अडविल्याने
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी जे by आग्या१९९०
लखिमपुर येथील शेतकरी
In reply to उपद्रवी दलालांना न अडविल्याने by श्रीगुरुजी
उद्योगपतींच्या फायद्यासाठी
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी जे by आग्या१९९०
इथे पहा
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी by प्रदीप
तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात
In reply to उद्योगपतींच्या फायद्यासाठी by प्रदीप
नाही.
In reply to तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात by आग्या१९९०
कॅनडातील ट्रकर्सचे आंदोलन आणि
In reply to नाही. by प्रदीप
फरक
In reply to कॅनडातील ट्रकर्सचे आंदोलन आणि by आग्या१९९०
भारत सरकारचे समर्थन
In reply to फरक by प्रदीप
तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात
In reply to तुम्ही कधी शेतकरी आंदोलनात by आग्या१९९०
मोदींवर बिनबुडाचे आरोप करणे
In reply to !!! by प्रदीप
नवीन क्रांतिकारक जावईशोध
In reply to सरकारपुरस्कृत म्हणता येईल. by आग्या१९९०
सदर आरोपासाठी काही पुरावे असल्यास द्या. अन्यथा विनाशर्त ते विधान
In reply to सरकारपुरस्कृत म्हणता येईल. by आग्या१९९०
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी
शाहीनबाग किंवा दलालांच्या
In reply to शेतकरी आंदोलनात खलिस्तानी by आग्या१९९०
सहमत आहे
In reply to शाहीनबाग किंवा दलालांच्या by श्रीगुरुजी
कशाला कारवाई करतील? डमी असतात
In reply to शाहीनबाग किंवा दलालांच्या by श्रीगुरुजी
अरेच्चा, राजदीप सरदेसाई डमी
In reply to कशाला कारवाई करतील? डमी असतात by आग्या१९९०
शेतकरी आंदोलनात घुसवलेले आणि
In reply to अरेच्चा, राजदीप सरदेसाई डमी by श्रीगुरुजी
राजदीप सुद्धा त्यांचाच मुखवटा
In reply to शेतकरी आंदोलनात घुसवलेले आणि by आग्या१९९०
आंदोलन बदनाम करणे हाच हेतू
In reply to कशाला कारवाई करतील? डमी असतात by आग्या१९९०
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी
छे, आम्ही तिरस्काराच्या सुपर
In reply to शेतकरी आंदोलनात खलिस्तानी by डँबिस००७
अदानी टेलिकॉम
अदानीला पून्हा एक नंबर वनर
In reply to अदानी टेलिकॉम by कपिलमुनी
अदानीच का?
In reply to अदानी टेलिकॉम by कपिलमुनी
छत्तिस गढ व राजस्थान मध्ये
In reply to अदानीच का? by प्रदीप
निवेश = गुंतवणूक
In reply to छत्तिस गढ व राजस्थान मध्ये by डँबिस००७
ट्रंप दादा,
In reply to निवेश = गुंतवणूक by Trump
अटक कधी ?
पोक्सो
In reply to अटक कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येथील..
In reply to पोक्सो by प्रदीप
खाप पंचायतचा
In reply to येथील.. by प्रदीप
पेहलवानांनी उपोषणाची जागा
In reply to येथील.. by प्रदीप
अटक
In reply to पोक्सो by प्रदीप
हे पहा....
In reply to अटक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"अल्पवयीन मुलीने" हाच तर घोळ
राहुल गांघीच्या "देशद्रोहावर
मुंबईतील मीरारोड खून प्रकरण.
फडतूस गृहमंत्री लाभलाय की
In reply to मुंबईतील मीरारोड खून प्रकरण. by कंजूस
अजून दिड वर्ष झेलायचंय फक्त.
In reply to मुंबईतील मीरारोड खून प्रकरण. by कंजूस
दिल्ली मध्ये
मराठी वर्तमानपात्रात बातमी
In reply to दिल्ली मध्ये by कपिलमुनी
ही बातमी आली आहे का₹
In reply to मराठी वर्तमानपात्रात बातमी by आग्या१९९०
"दिल्लीमध्ये खून आणि तुकडे
In reply to दिल्ली मध्ये by कपिलमुनी
जाऊद्या हो.. ज्यांना केरळा
In reply to "दिल्लीमध्ये खून आणि तुकडे by डँबिस००७
-
बाबा लोकांच्या आश्रमात
सामान्य ज्ञान
In reply to बाबा लोकांच्या आश्रमात by आग्या१९९०
आसाराम तर विवाहीत होता.
In reply to सामान्य ज्ञान by कंजूस
आसाराम बापु बद्दल ऐकल असेलच !
ते पुस्तक लोंच करनारा
In reply to आसाराम बापु बद्दल ऐकल असेलच ! by डँबिस००७
२६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस
In reply to आसाराम बापु बद्दल ऐकल असेलच ! by डँबिस००७
२६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस एस ने च केलेला होता अश्या अशयाच्या पुस्तकाचे विमोचन करायच्या कार्यक्रमात दिग्विजय सींग स्टेज वर हजर होता.याच कार्यक्रमात कृपाशंकर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होतो. आता त्याला पायघड्या अंथरून भाजपत आणलंय. पवनराजे निंबाळकर व त्यांचा चालक यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी व कारगिल निधी गटटम् कलणारा पद्मसिंह पाटीलही भाजपत आहे. ज्याच्यावरीर आरोपांची यादी दस्तुरखुद्द फडणवीसांनी विधानसभेत वाचली होती तो नारायण राणे व संघ, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणारा नितेश राणेही भाजपत आहे. विखे, मोहिते पाटील, पिचड, पाचपुते सन्मानाने भाजपत आले आहेत. महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.मला वाटतंय जे काम राहूल गांधी
In reply to २६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस by श्रीगुरुजी
संजय राऊत व फडणवीस पवारांचे
In reply to मला वाटतंय जे काम राहूल गांधी by बावडी बिल्डर
गडकरी आणि पवार सख्य आहे
In reply to संजय राऊत व फडणवीस पवारांचे by श्रीगुरुजी
गडकरी-पवार सख्य आहे, फडणवीस
In reply to गडकरी आणि पवार सख्य आहे by मोदक
बावनकूळे हा गडकरींचा माणूस
In reply to गडकरी-पवार सख्य आहे, फडणवीस by श्रीगुरुजी
महाराष्ट्र भाजपचे पूर्ण
In reply to २६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस by श्रीगुरुजी
महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.खरंतर अति कमा वयात नी नागपूरचं महापोरपद सोडलं तर साधा विरोधी पक्षनेतेपदाचाही अनूभव नसलेल्या व्यक्तिस डायरेक्ट नानूपद कोणत्या आधारावर मोशांनी दिलं हे देव जाणे. बहूतेक आपलं एकनारा ना आपल्याला पुढे न नडनारा व्यक्ति त्यांना हवा असेल न्हणून सरळ खूली सूट मोशांनी द्यायला नको होती. ह्यानूळे महाराष्ट्र भाजपचं वाट्टोळं झालंय. मूंडे, गडकरी, तावडे, खडसे असे मोठए भाजप नेते संपल्यात जमा आहेत ज्यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला.महाराष्ट्र भाजप एकपात्री
In reply to महाराष्ट्र भाजपचे पूर्ण by बावडी बिल्डर
चंपाला स्वतचा मतदारसंघही नाही
In reply to महाराष्ट्र भाजप एकपात्री by श्रीगुरुजी
महाराष्ट्र भाजपचे पूर्ण
In reply to २६/११ चा मुंबई हल्ला हा आर एस by श्रीगुरुजी
महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.खरंतर अति कमी वयात नी नागपूरचं महापौरपद सोडलं तर साधा विरोधी पक्षनेतेपदाचाही अनूभव नसलेल्या व्यक्तिस डायरेक्ट मामूपद कोणत्या आधारावर मोशांनी दिलं हे देव जाणे. बहूतेक आपलं एकनारा नी आपल्याला भविष्यात न नडनारा व्यक्ति त्यांना हवा असेल म्हणून सरळ खूली सूट मोशांनी द्यायला नको होती. ह्यामुळे महाराष्ट्र भाजपचं वाट्टोळं झालंय. मूंडे, गडकरी, तावडे, खडसे असे मोठे भाजप नेते संपल्यात जमा आहेत ज्यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला.सुब्रमण्यम स्वामी आसारामला
In reply to आसाराम बापु बद्दल ऐकल असेलच ! by डँबिस००७
राज्यात परीस्थीती फारच
या धमक्या म्हणजे स्वतःचे
In reply to राज्यात परीस्थीती फारच by बावडी बिल्डर
राऊतांच्या भावाला फोन आला
In reply to या धमक्या म्हणजे स्वतःचे by श्रीगुरुजी
हे managed call असतात.
In reply to राऊतांच्या भावाला फोन आला by बावडी बिल्डर
कैच्याकै
In reply to हे managed call असतात. by श्रीगुरुजी
पवारांना धमकी देनारा बर्वे
In reply to हे managed call असतात. by श्रीगुरुजी
हे मी आधीच सांगितले होतं. हा
In reply to हे managed call असतात. by श्रीगुरुजी